scorecardresearch

farmers suicide in maharashtra
विश्लेषण : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र केव्हा थांबणार?

२०२० मध्ये देशात झालेल्या एकूण ५ हजार ५७९ शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक २ हजार ५६७ आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

nitin gadkari
गोंदिया जिल्ह्यातील पांगोली नदी पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करणार, केंद्रीय मंत्री गडकरी यांचं आश्वासन

गोंदिया जिल्ह्यातील मुख्य असलेली आणि नागरिकांना जिव्हाळ्याची असलेली पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनसाठी आपले मंत्रालय सदैव तत्पर असून या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आपण…

Ajit Nawale Farmer
“हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल, तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू”, किसान सभेचा निर्वाणीचा इशारा

सरकारने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला…

Pune Engineer Farmer Sonchafa
पुण्यात इंजिनिअर बहिण-भावाची कमाल, अर्धा एकर सोनचाफ्याच्या शेतीतून लाखोंचा नफा, काय आहे यशाचं गुपित? वाचा…

पुण्याच्या मावळमध्ये इंजिनिअर बहीण, भावाने सोनचाफ्याची शेती फुलवली आहे.

यवतमाळ : “बोंडअळीमुळे कापसाचे मोठे नुकसान, नैराश्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या”, भाजपाची उपाययोजनांची मागणी

तेलंगणा विद्यापीठाने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून, त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना कार्यान्वित करावी , अशी मागणी…

land measurement
विश्लेषण : जमीन मोजणीची अत्याधुनिक रोव्हर पद्धत आहे तरी कशी? प्रीमियम स्टोरी

जमीन मोजणी ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सुकर होणार आहे.

अहमदनगर: पुणतांबा गावातील शेतकरी पुन्हा आक्रमक; ग्रामसभेत १६ ठराव मंजूर

२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण…

Raju Shetty
“भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ द्यायची नसेल, तर…”; राजू शेट्टींची सरकारकडे ‘ही’ मागणी

भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी (२१ मे) एक मागणी केली.

Indian Farm Export
विश्लेषण : शेतीमाल निर्यातीत ‘धोरण लकवा’! भारताच्या प्रतिमेला तडा जाण्याची कारणे कोणती?

जागतिक बाजारपेठेत भारतातील शेतीमालाला मागणी असूनही केवळ केंद्र सरकारच्या ‘धोरणलकव्या’मुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल निर्यात करता येत नाही.

onion farmer
विश्लेषण : आव्हाने कायम, तरीही कांदा लागवडीचा कल वाढता का?

– अनिकेत साठे / राहुल खळदकर भारतातल्या बहुतेक घरांत कांद्याचे अस्तित्व अनिवार्य असते. त्यामुळेच कांदा हे संवेदनशील पीक बनले आहे.…

Maharashtra Agriculture Export Policy
विश्लेषण : कृषी निर्यात धोरण तयार; पुढचा टप्पा महत्त्वाचा

मागील वर्षी राज्याच्या कृषी निर्यातीमध्ये १४ टक्के वाढ झाली. राज्यातील २६ उत्पादनांना भौगोलिक मानांकनही मिळाले आहे.

farmer-and-pm
10 Photos
PM Fasal Bima Yojna: तुमच्या प्रिमिअमची रक्कम जाणून घ्या; या आहेत सोप्या स्टेप्स

प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत रब्बी पिकांच्या विम्याची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या