या माध्यमातून भाजपने काळम्मावाडी योजना आणि सतेज पाटील यांना केंद्रस्थानी ठेवत कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा अजेंडा निश्चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
देशातील राजकीय घराण्यांमधील बेबनाव किंवा कलह नवीन नाही. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीतमध्येही असेच वितुष्ट निर्माण झाल्याने वडिलांनी आमदार असलेल्या मुलीला…
आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर १० नोव्हेंबर १९७७ रोजी आकाशवाणी, पुणे केंद्रावरून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘संपूर्ण राजकीय क्रांती’ शीर्षक भाषण प्रक्षेपित…