
ग्रीनपीसच्या माहितीनुसार, युनायटेड स्टेट्स हा जगातला सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणारा देश आहे. २०२१ साली घरगुती कचऱ्यातून निर्माण झालेल्या ५०…
नागरी सहकारी बँक राज्यस्तरीय परिषद
रिक्षा वाहतुकीची सद्य:स्थिती व शहरात झपाटय़ाने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे निर्माण झालेली वाहतूक समस्या पाहता वाढीव रिक्षा नागरिकांसाठी सोय ठरणार की…
अनुचित प्रकार घडल्यास लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते अत्यंत धोकादायक आहे.
उरण-पनवेल रस्त्यावरील करळ फाटा ते दास्तान फाटादरम्यान वाहतूक कोंडीत गुरुवारपासून वाढ झाली आहे.
राज्यात सत्ता कुणाचीही असो, स्थानिक लोकप्रतिनिधींना ही महापालिका नको आहे.
बैठक झाल्यास अधिनियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर ठोस निर्णय होत नाही.
पोलिसांच्या कुटुंबीयांनी राष्ट्र निर्माण संघटन नावाची संस्था स्थापन केली .
येत्या पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन व्हावे यासाठी राज्यभरातील शहरांत पाणीकपात करण्यात येत आहे.
परीक्षेच्या वेळी लेखनिक न मिळणे, अभ्यास साहित्य उपलब्ध नसणे, प्रवासात होणारी गैरसोय…
एकमेव महत्त्वपूर्ण निर्णयाशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीबाबत कोणतीही ठोस घोषणा केली नाही.
शहाबानो प्रकरणातून मुस्लीम महिलांसाठी काही चांगल्या गोष्टी घडल्या, त्या म्हणजे मेहेरची रक्कम जास्तीत जास्त वाढवून द्यावी यासाठी जनजागृती मोहीम सुरू…
पण त्यानंतर एकही बैठक न झाल्याने सहा वर्षांतील ही एकमेव बैठक ठरली. त्यामुळे पुणेकरांचे वीजविषयक विविध प्रश्न कायम राहिले आहेत.
जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. तातडीने उपाययोजना करुन आपली गावे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा दिलासा…
अंगणवाडीसेविका, मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची भाऊबीज ओवाळणी देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र…
महाराष्ट्र नॅचरल गॅल लिमिटेड कंपनीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सीएनजीचे तब्बल ९० नवे पंप सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
अतिरिक्त शिक्षक हिरामण भंडाणे यांनी पगारासाठी आत्महत्या केल्यानंतर वर्षभरापासून सुरू असलेला अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला.
विभागाकडे अर्ज केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. शाळेच्या प्रवेशमर्यादेपेक्षा अधिक अर्ज असतील तर सोडत पद्धतीने आरक्षित जागा उपलब्ध केल्या जातात.
‘सुशोभीकरणाच्या नावाखाली ‘वैकुंठ’चे स्मशान’ या बातमीद्वारे ‘लोकसत्ता’ने वैकुंठ स्मशानभूमीतील विविध प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले.
शहराचे अनेक प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नांना महापालिका हातही लावायला तयार नाही. यापकीच महत्त्वाचा प्रश्न हा मोकाट जनावरांचा आहे.…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.