scorecardresearch

Know What Rahul Gandhi Said
“…आणि मला समजलं माझ्या बाबांचा मृत्यू झाला”, राहुल गांधींनी सांगितली मनातली वेदना

आपल्या मनात असलेली एक वेदना राहुल गांधी यांनी यावेळी बोलून दाखवली, तसंच काश्मीरच्या लोकांना काय वाटत असेल ते मी समजू…

rahul gandhi (3)
…म्हणून राहुल गांधींनी कडाक्याच्या थंडीतही केवळ टी-शर्ट घातला, भारत जोडो यात्रेदरम्यानचा सांगितला ‘तो’ प्रसंग

राहुल गांधींनी संपूर्ण पदयात्रेत केवळ टी-शर्टच का परिधान केला? कडाक्याची थंडी असतानाही त्यांनी स्वेटर किंवा जॅकेट का परिधान केला नाही?…

Rahul Gandhi in srinagar
“भारत जोडो यात्रेत सारखी गुडघेदुखी होत होती, पण एक दिवशी चिमुकली भेटली अन् तिने…”, राहुल गांधींनी सांगितला ‘तो’ प्रसंग

राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मीरमध्ये समारोप झाला.

Rahul Gandhi in Bharat Jodo yatra Indira gandhi
“दादी को गोली मार दी…”, इंदिरा गांधींच्या हत्येचा प्रसंग सांगतांना राहुल गांधी झाले भावूक; म्हणाले, “मृत्यूची बातमी देणारा फोन…”

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा तो थरारक प्रसंग राहुल गांधी यांनी सांगताच भर बर्फवृष्टीत सर्व लोक स्तब्ध झाले.

What Rahul Gandhi Said?
“माझा पांढरा टीशर्ट लाल करण्याची संधी मी..” राहुल गांधी यांचं रोखठोक वक्तव्य

भारत जोडो यात्रेचा समारोप करण्यात आला, त्यावेळी झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे

rahul gandhi on bharat jodo yatra
भारत जोडो यात्रा संपल्यानंतर लवकरच नवी यात्रा? राहुल गांधींचे सूचक विधान; म्हणाले “माझ्याकडे दोन ते…”

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरमध्ये असून यात्रेची सोमवारी (३० जानेवारी) सांगता होत आहे.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रेने नेमकं काय साधलं? राहुल गांधी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

भारत जोडो यात्रेने देशाला एक वेगळा दृष्टीकोन आणि एक पर्याय दिला आहे असं मला वाटतं असं राहुल गांधी यांनी म्हटलं…

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
“राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे काश्मीरचे सत्य…” संजय राऊत यांची केंद्र सरकारवर रोखठोक टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून काश्मिरी पंडितांचे प्रश्न कसे जैसे थे आहेत यावर प्रकाश टाकला आहे आणि…

Mallikarjun Kharge and Amit Shah
Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र, केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधींच्या भारत…

What Nitish Kumar Said?
विरोधी पक्ष एकत्र कधी येणार? यावर नितीशकुमारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सगळे विरोधी पक्ष एकत्र कधी येणार? असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी नितीश कुमार यांना विचारला तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं उत्तर दिलं…

rahul gandhi
‘भारत जोडो यात्रे’ला तात्पुरती स्थगिती, राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप; ११ किमी चालणार होते, पण…

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत दोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात आहे.

संबंधित बातम्या