राज्यातील तापमान चाळिशीकडे!

राज्यात आठवडय़ापासून उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचा त्रास जाणवू लागला आहे. विशेषत: कोकणात काही ठिकाणी अधिक उकाडा जाणवत…

मुंबईचे तापमान ३८ अंश से.

होळी म्हणजे थंडी संपण्याची चाहुल. यंदा गेले दोन-तीन दिवस तापलेल्या हवेने याचेच प्रत्यंतर दिले. सोमवारी सांताक्रूझ येथे तब्बल ३८ अंश…

तापमान वाढणार पण..

ऐन थंडीत पावसाच्या सरी अनुभवणाऱ्या मुंबईकरांना थंडीपासून किंचित मुक्तता मिळणार आहे. आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी शहराच्या किमान तापमानात अनुक्रमे…

मराठवाडा थंडीने गारठला

तमिळनाडूत धडकलेले मडी वादळ समुद्रातच विसावल्याने उत्तरेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव संपूर्ण राज्यात जाणवत आहे. परिणामी मराठवाडय़ात सर्वत्र कडाक्याची थंडी पसरली…

दिवाळी पहाटेला गारवा..

एका दिवसाचा अपवाद वगळता ऑक्टोबर महिना ‘हीट’विना संपत असतानाच दिवाळी पहाटेला गारवा असण्याची सुखद शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

तापमानात वाढ

पाऊस ओसरल्याने मुंबईतील तापमान वाढत आहे. पावसामुळे शहरातील तापमान नियंत्रणात होते.

सोलापुरात तापमानात चढ-उतार

सोलापूर शहर व परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना तापमानात गेल्या आठवडय़ापासून चढ-उतार होत आहे. काल सोमवारी ३५.६ अंश सेल्सियस इतके…

सोलापुरात तापमानाचा पारा वाढलेलाच; उष्माघाताचा बळी

सोलापूर शहर व परिसरात वाढत्या उष्म्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले असून यात एका महिलेचा उष्माघाताने बळी गेल्याची घटना शहरतील सात…

सोलापूरचे तापमान ४४ अंशांच्या दिशेने

दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना दुसरीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालले असून बुधवारी तर तापमानाचा पारा उच्चांकी…

नांदेड होरपळले, पारा ४५ अंशांवर

मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने नांदेडकर चांगलेच हैराण झाले आहेत. मंगळवारी पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल गाठली.

संबंधित बातम्या