तमिळनाडूत धडकलेले मडी वादळ समुद्रातच विसावल्याने उत्तरेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव संपूर्ण राज्यात जाणवत आहे. परिणामी मराठवाडय़ात सर्वत्र कडाक्याची थंडी पसरली…
दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना दुसरीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालले असून बुधवारी तर तापमानाचा पारा उच्चांकी…
मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने नांदेडकर चांगलेच हैराण झाले आहेत. मंगळवारी पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल गाठली.