पंतप्रधान नरेंद्र मोदींना अदाणी प्रश्नावरुन टार्गेट करण्यासाठी महुआ मोईत्रा या राहुल गांधींच्याही संपर्कात होत्या असाही दावा हिरानंदानी यांनी केला आहे.
केंद्रीय योजनांच्या लाभांपासून पश्चिम बंगालमधील जनतेला वंचित ठेवल्याबद्दल ट्रक भरून ५० लाख पत्र पंतप्रधान मोदींना पाठविल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून दोन दिवसांचे…