
पीलीभीतचे खासदार वरुण गांधी अनेकदा आपल्या प्रश्नांवरून भाजपाला घेरत असतात
पिलिभितमध्ये बोलताना भाजपा खासदार वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८० साली तत्कालीन इंदिरा गांधी सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणावर टीका केली होती.
वरुण गांधी यांनी योगी आदित्यनाथांना पत्र लिहून उसाच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केली आहे. मात्र, …
सध्या गांधी परिवारात ‘अच्छे दिना’चे वारे वाहत असल्याचे दिसत आहे.
आयपीएल गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामार्फत सर्व काही ठीक करण्यासाठी भाजप खासदार वरुण गांधी यांनी ३७५ कोटी रुपयांची…
माजी आयपीएल प्रमुख आणि गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी असलेले ललित मोदी यांनी मंगळवारी रात्री ट्विटरच्या माध्यमातून भाजप नेते वरूण गांधी यांच्यावर खळबळजनक…
‘नेतृत्व हे निवडणुकांतून नाही, तर कामातून मिळते. मंदिरे आणि स्मारके उभारण्यापेक्षा विधायक कामे केली, तरच जनता पाठीशी उभी राहाते,’ असे…
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सुलतानपूरमधील खासदार वरूण गांधी आणि त्यांची पत्नी यामिनी यांना सोमवारी कन्यारत्न झाले.
आपले पुत्र व सुलतानपूरचे भाजप खासदार वरुण गांधी उत्तर प्रदेशात भाजपप्रणीत सरकारचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत व केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचे…
अमेठी आणि रायबरेली या नेहरू-गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांना लागूनच सुलतानपूर मतदारसंघ येतो. भाजपचे सरचिटणीस ३४ वर्षीय वरुण गांधी यांच्या…
लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आता त्यामध्ये गांधी कुटुंबीयांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची भर पडली आहे.
प्रियंका यांनी आता सभ्यतेची लक्ष्मण रेषा ओलांडली असल्याचे म्हणत वरूण गांधी यांनी प्रियंका यांच्या मार्ग भरकटल्याच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
कोण चुकीच्या मार्गाने गेले हे देशच ठरवेल, त्याची उठाठेव दुसऱ्यांनी करायची गरज नाही, अशा शब्दात भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी…
देशाची सेवा करणे म्हणजे मार्ग भरकटणे असेल तर आता जनताच ठरवेल की कोण रस्ता भरकटला आहे असे प्रत्युत्तर प्रियांका गांधी…
भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विकासकामांची प्रशंसा केल्याने मनेका गांधी प्रचंड नाराज झाल्या आहेत.
अमेठीत स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे चांगले काम सुरू आहे, असे मंगळवारी रात्री मी केलेले वक्तव्य म्हणजे काँग्रेसचे किंवा राहुल…
राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये लघु उद्योगांसाठी पोषक योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते वरूण गांधी यांनी त्यांचे कौतुक केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केलेले विधान देशाच्या दृष्टीने धोकादायक असून काँग्रेस पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल,…
लोकसभा निवडणुकीदरम्यान २००९ मध्ये द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यातून येथील स्थानीय न्यायालयाने बुधवारी भाजपचे खासदार वरुण गांधी यांची निर्दोष…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.