scorecardresearch

We have never been lonely or broken a TV due to failure says Dhananjay Mahadik criticized satej patil
गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली : धनंजय महाडिक

गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाल्याचा आनंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्रितपणे लढवणार आहोत.

hasan mushrif
गोकुळमध्ये कोण जिंकले, कोण हरले ?

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्याने सहकारातील राजकारणातही राज्यातील सत्ताधाऱ्यांचा प्रभाव दिसून आला.

minister Hasan Mushrif
‘गोकुळ’वर महायुतीचा प्रभाव, अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची सत्तातोल सांभाळताना कसोटी

गोकुळ दूध संघाच्या राजकारण हे पक्ष विरहित होत आले आहे. यामध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये आघाड्यांचे राजकारण घडले होते.

Navid mushrif
नविद यांच्या नावनिश्चितीत माझी हतबलता – हसन मुश्रीफ

मी कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्ष असल्याने गोकुळ अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांना स्थान देणार नाही, असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले…

cotton MSP
कापसाच्या हमीभावातील वाढीने वस्त्रोद्योगात अस्वस्थता, अन्य देशांतील स्वस्त कापसाने नवे आव्हान

केंद्र सरकारने आगामी हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) सुमारे १२ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

Kolhapur Woman tied with chain
कोल्हापुरात संतापजनक घटना, महिलेला भाऊ-भाच्याने दिड महिन्यांपासून साखळदंडांनी बांधून ठेवलं, पोलिसांकडून सुटका

Kolhapur Crime News : शिवसेनेचे (ठाकरे) स्थानिक नेते संजय पवार यांनी या पीडित महिलेच्या नातेवाईकाच्या कानशिलात लगावली.

kolhapur dcc bank Vaikunthbhai Mehta Award
कोल्हापूर जिल्हा बँकेस दुसऱ्यांदा वैकुंठभाई मेहता पुरस्कार

पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग दुसऱ्यांदा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार मिळाला आहे.

gandhi Ground kolhapur controversy shiv sena ubt group vs shinde group
कोल्हापुरात गांधी मैदानावरून, दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोप

ठाकरे गटाने भ्रष्टाचाराचा आरोप करत आंदोलन छेडले, तर शिंदे गटाने जाणूनबुजून पाणी तुंबवल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली…

Panchnama of affected crops, affected crops Kolhapur,
कोल्हापुरात बाधित पिकांचे पंचनामे सुरू; २८४७ शेतकऱ्यांना फटका

सलग दहा दिवसांच्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली आहे. बाधित पिकांचे पंचनामे करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली.

Rain Kolhapur, Migration of families kolhapur,
कोल्हापुरात पावसाची विश्रांती; पूररेषेतील कुटुंबाचे स्थलांतर सुरू

दहा दिवस झोडपून काढलेल्या पावसाने बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात विश्रांती घेतली. अजूनही जिल्ह्यातील १३ बंधारे पाण्याखाली आहेत.

संबंधित बातम्या