
तिन्ही सैन्य दलात होणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करत केंद्र सरकारने नवीन अग्निपथ योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेला तरुणांनी…
काही दिवसांपूर्वीच ‘अग्निपथ’द्वारे चार वर्षे सैन्यदलात सेवा देणारी नवी योजना तरुणांसाठी केंद्र सरकारने जाहीर केली.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात पंजाब विधानसभेत गुरुवारी ठराव मंजूर करण्यात आला.
अग्निवीरांच्या नेमणुकीने सेवेत असलेल्या इतर वायुसैनिकांचा कामाचा ताण हलका होणार नाही.
नागपूर : अनेक आंदोलक शेतकऱ्यांचे प्राण गेल्यानंतर केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले. त्याप्रमाणे अग्निपथ योजना मागे घेण्यासाठी आंदोलक युवकांचे…
एकीकडे देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध करण्यात येत आहे, तर दुसरीकडे याच योजनेअंतर्गत होणाऱ्या भरतीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
एखादी योजना जाहीर करताना आधी राबवावी लागते ती प्रक्रिया अग्निपथची घोषणा करताना नीट राबवली गेलेली दिसत नाही.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध करण्यात येत आहे. मुख्य: बिहार आणि उत्तर प्रदेशमधील विद्यार्थी रसत्यावर उतरली असून या आंदोलनाला…
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले आहेत.
२००६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत असताना संरक्षण मंत्रालयाने गृहखात्याला पत्र लिहिलं होतं, अजित डोवाल यांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार, संपूर्ण देशाचं लक्ष
प्रत्येक बॅचमधील २५ टक्के अग्निवीरांची सैन्यदलात निवड केली जाणार आहे. त्यामुळे इतर ७५ टक्के अग्निवीरांचं काय? असा प्रश्न विचारला जात…
अग्निपथ योजना मागे घेण्यात यावी या मगाणीसाठी आणि राहुल गांधीवर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात काँग्रेसकडून जंतरमंतरवर सत्याग्रह करण्यात येत आहे.
अग्निवीरांच्या सहाय्याने लष्कराचा ताबा घेण्याचा प्रयत्न; कुमारस्वामींचा गंभीर आरोप
अग्निपथ योजनेवरुन सुरु असलेल्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी मोबाइल-इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे
केंद्र सरकारने सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध अद्यापही कायम आहे
या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.
बिहारसोबत उत्तर प्रदेश, पंजाब हरियाणा पोलीस यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षपणे या विषयावर भाष्य केलं
‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल आनंद महिंद्रांनी दु:ख व्यक्त केले आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
आनंद महिंद्रा यांनी चार वर्षे देशसेवा केल्यानंतर येणाऱ्या अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारच्याअग्निपथ योजनेला देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. युपी, बिहार, तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये या आदोंलनांना हिंसक वळण लागले आहे.
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे.