
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी या प्रकरणी सरकारवर कठोर टीका केली.
सर्वोच्च न्यायालयाने अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या तीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहे.
अग्निपथ योजनेला आव्हान देणारी कोणतीही याचिका सर्वोच्च न्यायालयात स्विकारली जाणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
अल्पकालीन सैन्यभरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेवर विरोधकांचे मन वळवण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीची बैठक बोलावली होती
शेतकरी आंदोलनाच्या काळापासून सत्यपाल मलिक मोदी सरकारवर टीका करत आहेत.
हवाईदल पाठोपाठ आता लष्करातही अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
तिन्ही सैन्य दलात होणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करत केंद्र सरकारने नवीन अग्निपथ योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेला तरुणांनी…
काही दिवसांपूर्वीच ‘अग्निपथ’द्वारे चार वर्षे सैन्यदलात सेवा देणारी नवी योजना तरुणांसाठी केंद्र सरकारने जाहीर केली.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात पंजाब विधानसभेत गुरुवारी ठराव मंजूर करण्यात आला.
अग्निवीरांच्या नेमणुकीने सेवेत असलेल्या इतर वायुसैनिकांचा कामाचा ताण हलका होणार नाही.
नागपूर : अनेक आंदोलक शेतकऱ्यांचे प्राण गेल्यानंतर केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले. त्याप्रमाणे अग्निपथ योजना मागे घेण्यासाठी आंदोलक युवकांचे…
एकीकडे देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध करण्यात येत आहे, तर दुसरीकडे याच योजनेअंतर्गत होणाऱ्या भरतीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
एखादी योजना जाहीर करताना आधी राबवावी लागते ती प्रक्रिया अग्निपथची घोषणा करताना नीट राबवली गेलेली दिसत नाही.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध करण्यात येत आहे. मुख्य: बिहार आणि उत्तर प्रदेशमधील विद्यार्थी रसत्यावर उतरली असून या आंदोलनाला…
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले आहेत.
२००६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत असताना संरक्षण मंत्रालयाने गृहखात्याला पत्र लिहिलं होतं, अजित डोवाल यांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार, संपूर्ण देशाचं लक्ष
प्रत्येक बॅचमधील २५ टक्के अग्निवीरांची सैन्यदलात निवड केली जाणार आहे. त्यामुळे इतर ७५ टक्के अग्निवीरांचं काय? असा प्रश्न विचारला जात…
अग्निपथ योजना मागे घेण्यात यावी या मगाणीसाठी आणि राहुल गांधीवर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात काँग्रेसकडून जंतरमंतरवर सत्याग्रह करण्यात येत आहे.
अग्निवीरांच्या सहाय्याने लष्कराचा ताबा घेण्याचा प्रयत्न; कुमारस्वामींचा गंभीर आरोप
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
आनंद महिंद्रा यांनी चार वर्षे देशसेवा केल्यानंतर येणाऱ्या अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारच्याअग्निपथ योजनेला देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. युपी, बिहार, तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये या आदोंलनांना हिंसक वळण लागले आहे.
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे.