भारतीय लष्करात जास्तीत जास्त तरुणांनी सामील व्हावे म्हणून केंद्र सरकारने अग्निपथ योजना (Agneepath Scheme)सुरू केली आहे. या योजनेची घोषणा २०२२ साली जून महिन्यात करण्यात आली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाते. तरुणांना या योजनेंतर्गत लष्कारात ४ वर्षे सेवा देता येईल. मासिक वेतनाव्यतिरिक्त लष्करात चार वर्षे सेवा दिल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी म्हणून ११.७१ लाख रुपये देण्यात येतील.
तरुणांना अल्पावधीसाठी सैन्यदलात भरतीची संधी देणाऱ्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचारातील प्रमुख…
सियाचीन येथे कर्तव्यावर असताना महाराष्ट्राचा सुपुत्र अक्षय लक्ष्मण गवते याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर शहीद अग्निवीरांना पेन्शन, आर्थिक मोबदला यांचे…
लेह लडाखमधील सियाचिन ग्लेशियर या सर्वाधिक उंचीवर असलेल्या बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असणाऱ्या बुलढाण्याच्या अक्षय लक्ष्मण गवते यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन…