“मी बसमधून उतरलो अन् त्यांनी…”, राहुल गांधींनी सांगितलं भाजपा कार्यकर्त्यांच्या हल्ल्यावेळी काय घडलं? काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी १४ जानेवारी रोजी मणिपूरमधून ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरूवात केली.… By अक्षय चोरगेUpdated: January 21, 2024 23:14 IST
VIDEO : भाजपा कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधी थेट विरोधकांसमोर उभे ठाकले अन्…, ‘त्या’ कृतीनं वेधलं सर्वांचं लक्ष ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर हल्ला करणाऱ्या लोकांच्या हातात भाजपाचे झेंडे होते. त्यांच्यापैकी काहीजण राहुल गांधी यांच्या बससमोर आले आणि त्यांनी… By अक्षय चोरगेUpdated: January 21, 2024 19:20 IST
“आसामचे सरकार अन् मुख्यमंत्री देशात सर्वात भ्रष्ट”, राहुल गांधींची टीका; हिंमत बिस्व सरमा प्रत्युत्तर देत म्हणाले… आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे राहुल गांधींनी जनतेला संबोधित केलं आहे. By अक्षय साबळेJanuary 19, 2024 10:35 IST
राहुल गांधींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सोडून महिलांची धावाधाव; भारत जोडो न्याय यात्रेचे आसाममध्ये स्वागत गुरुवारी (दि. १८ जानेवारी) आसाममधील भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात झाली. २५ जानेवारीपर्यंत १७ जिल्ह्यांमधील ८३३ किमी अंतर ही यात्रा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 18, 2024 15:41 IST
आसाममध्ये बस-ट्रकच्या अपघातात १२ जणांचा मृत्यू; अपघातग्रस्तांना पंतप्रधानांकडून मदत जाहीर राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमी लवकरात लवकर… By पीटीआयJanuary 4, 2024 02:26 IST
अग्रलेख: रस्म-ए-‘उल्फा’त.. वर्ष संपता संपता गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्या उपस्थितीत ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ (उल्फा)… By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 00:03 IST
आसाममधील दहशतवाद संपुष्टात; केंद्र, राज्य सराकर आणि अतिरेकी संघटना ULFA मध्ये शांतता करार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शांतता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर या दिवसाला आसामच्या इतिहासातील सुवर्ण दिवस असल्याचे म्हटले. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2023 19:27 IST
“शुद्रांनी ब्राह्मणांची…”, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांकडून वादग्रस्त पोस्ट डिलीट; म्हणाले, जातीविरहीत… भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारी एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. वाद उद्भवल्यानंतर सदर पोस्ट… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2023 08:51 IST
आसाम सरकारने मदरशांची नावे बदलण्याचा निर्णय का घेतला? विरोधकांकडून टीका का केली जातेय? मे २०२२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात बोलतानाही सर्मा यांनी मदरशांवर भाष्य केले होते. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 16, 2023 22:20 IST
“तेलंगणात भाजपाचं सरकार आल्यास सगळ्यांना रामलल्लाचं दर्शन घडवणार”, आणखी एका भाजपा नेत्याचं वक्तव्य अमित शाह यांच्या नंतर आता भाजपाच्या आणखी एका नेत्याने तसंच वक्तव्य केलं आहे. By समीर जावळेNovember 23, 2023 16:33 IST
“…म्हणून भारत वर्ल्डकप फायनल हरला”, इंदिरा गांधींचा उल्लेख करत आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य भारताच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाबाबत आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिंमता बिस्व सर्मा यांनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं आहे. By अक्षय चोरगेUpdated: November 27, 2023 18:03 IST
आसाममध्ये ‘जाणता राजा’ नाटकाचे प्रयोग; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला आहे, लवकरच आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारले जाईल By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 02:42 IST
Parth Pawar: पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अनियमितता झाली असेल तर…”
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं, वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाचा ‘असा’ केला सन्मान; Photo व्हायरल
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’चा उत्साहात शुभारंभ, माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरमध्ये प्रेक्षकांचा भरगच्च प्रतिसाद
सांस्कृतिक अवकाश वाढविण्याची गरज, ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांचे मत
ममदानींच्या विजयी भाषणात ‘नियतीशी करार’! अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका, स्थलांतरितांच्या धोरणालाही विरोध