विधिमंडळतर्फे दरवर्षी अधिवेशनांचे आयोजन केले जाते. यामध्ये पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन यांचा समावेश होतो. यापैकी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर हिवाळी अधिवेशन हे उपराजधानी नागपूर या शहरामध्ये भरवण्यात येते. या सर्व अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदमधील सदस्य सहभागी होतात. सत्ताधारी तसंच विरोधक यांच्यातर्फे अधिवेशनात विविध विषय मांडले जातात, सर्वजण चर्चेत सहभागी होतात, सत्ताधाऱ्यांतर्फे निर्णय घेतले जातात,
काही विषयांवर ठराव मांडले जातात आणि मंजूर केले जातात. सध्या मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Read More
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे यंदाचे ३०० वे वर्ष आहे. त्यांना विविध कार्यक्रमातून, उपक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर…
शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेले आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार ऑटोमोटिव्ह चौकात गुरुवारी प्रहारच्या…
इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर राज्य शासनाने केले असले तरी नामविस्तार करताना यामध्ये उरण ईश्वरपूर असेच करावे, अशी मागणी बुधवारी इस्लामपूरमध्ये उरणवासीयांच्या…
विधिमंडळाच्या सभागृहात मोबाइलवर रमी खेळतानाच्या चित्रफितीमुळे अडचणीत आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपांचे खंडन…
मंगळवारी कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांच्यावर शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) काही कार्यकर्त्यांकडून पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला. नाशिकरोड पोलिसांनी या प्रकरणात…