
भारतासाठी काहीशी चिंताजनक बाब आहे. देशातील करोना रुग्णांच्या संख्येत आज (१८ एप्रिल) ८९.८ टक्के इतकी मोठी वाढ झालीय.
‘एक्सई’चा पहिला रुग्ण मुंबईत आढळला. या पार्श्वभूमीवर काय आहे हा नवीन करोना उपप्रकार? किती संसर्गजन्य? किती घातक? याचं विश्लेषण…
दक्षिण कोरियाच्या आरोग्य विभगाने मार्चच्या मध्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली होती.
बुधवारच्या तुलनेत राज्यात १०००० पेक्षा अधिक कमी रुग्ण आढळले आहेत
तज्ज्ञांच्या मते, त्याच विषाणूपासून पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असते.
पॉलिश वैज्ञानिकांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. या वैज्ञानिकांना करोना विषाणूचा धोका ठरवणारा जीन शोधण्यात यश आलंय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
काळजीची बाब म्हणजे १० रूग्णांपैकी ९ करोना रूग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला समोर आलंय.
राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. याबाबत राज्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळात या नव्या निर्बंधांची आणि…
भारतात आता पुन्हा करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता कोविड सुपरमॉडेल पॅनलने धक्कादायक माहिती दिली आहे.
सोलापुरात गेल्या १५ दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास करून १०२ नागरिक आले आहेत. त्यापैकी २९ जण सापडत नसल्यानं आरोग्य विभागाची काळजी वाढली…
महाराष्ट्रात आज (१३ डिसेंबर) आणखी २ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर…
करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा आता नागपूरमध्ये देखील शिरकाव झाला आहे. बुर्किंना फासो (Burkina Faso) या पश्चिम आफ्रिकेतील देशातून आलेल्या प्रवाशाला…
महाराष्ट्रात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज (१० डिसेंबर) राज्यात नव्याने ७ रूग्ण आढळले आहेत.
करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज (६ डिसेंबर) मुंबईत नव्याने २ रूग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं समोर…
कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेला परदेशातून आलेल्या २९५ प्रवाशांची यादी मिळाली. त्यापैकी १०९ जण अद्यापही संपर्का बाहेर आहेत.
ऑक्सफर्ड-एस्ट्रोजेनेका करोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ डेम सारा गिल्बर्ट यांनी आगामी काळात जीवघेणी साथ येणार असल्याचा गंभीर इशारा दिलाय.
कानपूरमधील कल्याणपूर भागात एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या केली आणि फरार झाला.
राज्यात ओमायक्रॉनची विषाणूच्या संसर्गाची शक्यता असलेले एकूण किती रूग्ण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
महाराष्ट्रात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण कल्याण डोंबिवलीत सापडल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.