
प्राचीन वारसा स्थळांची विपुलता असूनही परभणी जिल्हा दुर्लक्षित राहिला आहे.
नुकतंच ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या फेसबुक पेजने एक लाख वाचकांच्या पसंतीचा टप्पा पार केला.
नाटकात असे होते आणि यांनी असं दाखवलय अशी तुलना करण्यात येथे वेळ घालवण्याची काहीच गरज नाही.
केदारसोबत अनेक र्वष काम केलंय. त्यामुळे त्याच्यासोबत काम करायचा अनुभव नेहमीप्रमाणे चांगलाच आहे.
लहानपणी सर्वसामान्यपणे सगळीच मोठी माणसं लहान मुलांना असं करू नये, तसं करू नये असं सारखं सांगत असतात. बरीच मुलं ते…
विभावरी आपल्या बंगल्याच्या गच्चीवर उभी होती. संध्याकाळचे सात वाजले होते. दिवस लहान असल्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता. घरात ती एकटीच…
प्रथम आवळे गॅसवर भाजून घ्यावेत. ते काळे झाल्यानंतर फडक्याने पुसावेत. त्याची बी वेगळी करून आवळय़ाचे तुकडे करून
विविध प्रकारचे मसाले हा भारतीय पाककलेमधला महत्त्वाचा घटक. हे मसाले खाद्यपदार्थाची लज्जत तर वाढवतातच पण स्वतंत्रपणे पाहिलं तर ते आरोग्याच्या…
एक लाल तोंडाचे माकड काळे तोंड असलेल्या वानराला हसायचे आणि चिडवायचे. म्हणायचे, ‘मी बघ कसा मेकअप केल्यासारखा दिसतो. तू तुझा…
समाजातल्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष हा अनेक पातळ्यांवर सुरू असला तरी त्याला महत्त्वाचे दोन पदर असतात.
देशाचे संरक्षण हा सर्वासाठीच अनन्यसाधारण महत्त्वाचा असा विषय आहे. म्हणूनच गेल्या महिन्याभरात या क्षेत्रामध्ये घडलेल्या घटनांचा आढावा घेणे तेवढेच महत्त्वाचे…
महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या कारणांचा वेध घेणारी प्रयोगशाळा लवकरच आकाराला येणार असून, त्यातून फक्त महाराष्ट्र आणि भारतालाच नाही, तर…
नेपाळ भूकंपाच्या पाश्र्वभूमीवर भूकंप म्हणजे नेमके काय, तो कसा होतो, त्याची परिणामकारकता नेमकी कशावर अवलंबून असते, अशा अनेक प्रश्नांची वैज्ञानिक…
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्य़ुजेसच्या अपमृत्यूचे दु:ख ताजे असतानाच पश्चिम बंगालच्या अंकित केसरीचा खेळताना दुखापत होऊन मृत्यू झाला. म्हणूनच खेळाडू आणि…
सास-बहू आणि कुटुंबकलहाच्या भीषण नाटय़ातून सुटका करून घेण्यासाठी प्रेक्षक विनोदी कार्यक्रमांकडे वळतो खरा, पण काही काळानंतर या कार्यक्रमांमध्येही तोच-तोचपणा यायला…
मुंबईत नुकतीच इटालियन नाटककार दारिओ फो यांची ‘वच्र्युअस बग्लर’ आणि ‘द ओपन कपल’ ही दोन नाटकं दीर्घाक स्वरूपात सादर झाली.…
थोर गायिका कृष्णा कल्ले यांचे १८ मार्च २०१५ रोजी निधन झाले. काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘लता मंगेशकर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले…
दु:खापासून मुक्ती आणि सुखाचा शोध यासाठी माणसाची आयुष्यभराची सगळी धडपड सुरू असते. पण त्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्गच आजही योग्य…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.