Farmer suicide : कायमस्वरुपी तोडगा काढण्यात सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती – रोहित पवार देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याची माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 10, 2022 15:05 IST
“भेट देण्याच्या उपक्रमानंतर आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल”; जयंत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला टोला! अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बळीराजाला सरकारची मदत गेलेली नाही, असंही सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2022 19:42 IST
बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताधिकाराचा निर्णय लांबणीवर ; स्वपक्षीय नेत्यांच्या विरोधानंतर सरकारची माघार ही निवडणूक पद्धती वेळकाढू आणि खर्चीक असल्याचे समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला. By संजय बापटSeptember 9, 2022 04:07 IST
शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत ; खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची सूचना नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2022 04:02 IST
तृणधान्यांच्या बियाणांसाठी महाबीजला ‘आर्थिक बळ’ ; सुधारित वाणांच्या उपलब्धतेसाठी कृषी विभागाचा प्रस्ताव लागवड क्षेत्रात चांगली वाढ व्हावी, यासाठी आता महाबीजची मदत घेतली जाणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2022 03:44 IST
शेतकऱ्यांवर नैराश्याचे ढग; यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात ५१ आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार २७९ शेतकरी आत्महत्या २००७ ते २०१४ या काळात झाल्याची नोंद आहे By नितीन पखालेSeptember 9, 2022 03:38 IST
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात ; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून धक्कादायक माहिती दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतीसाठी लावलेला खर्चसुद्धा निघणे कठीण होत आहे. By अनिल कांबळेUpdated: September 9, 2022 03:38 IST
चिंताजनक ! वाशीम जिल्ह्यात १० वर्षात ४६५ शेतकरी आत्महत्या मदतीसाठी अपात्र ; जाचक निकषाचा फटका हंगामात पिकांना मिळणारा कमी भाव, खर्चापेक्षा उत्पन्न अत्यल्प, मुलांचे शिक्षण, बँकांचे कर्ज, अशा विविध कारणांमुळे जिल्हयासह विदर्भात शेतकरी आत्महत्या होत… By लोकसत्ता टीमUpdated: September 5, 2022 14:25 IST
शेतकऱ्यांसाठी एक दिवस बळीराजासाठी उपक्रम ; अधिकारी वर्गाकडून घेतली जाणार शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2022 15:18 IST
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा पहाटे पाच वाजल्यापासूनच मेळघाटात दौरा सुरू कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून सुरुवात केली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 1, 2022 14:26 IST
विजेच्या धक्क्याने सहा गायी मृत्यूमुखी; आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी विजेच्या तारांचा धक्का लागल्यामुळे जालन्यात सहा गायींचा मृत्यू, गुन्हा दाखल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2022 10:16 IST
विश्लेषण : कीटकनाशक फवारणीतून विषबाधा नि ‘स्विस’ न्यायालयात दाद! काय होते यवतमाळ जिल्ह्यातील प्रकरण? प्रीमियम स्टोरी यवतमाळमध्ये २०१७मध्ये घडलेल्या या प्रकरणाविरोधात शेतकऱ्यांनी थेट स्वित्झर्लंडमध्ये दाद मागितली होती. By राजेश्वर ठाकरेAugust 30, 2022 08:59 IST
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
धनत्रयोदशीला ‘या’ ३ राशींना राजयोगाचा फायदा! नशिबी गडगंज श्रीमंती, बॅंक बॅलन्स वाढणार तर तिजोरी धनाने भरून जाईल…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
IND vs WI: टीम इंडियाची वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिला संघ