आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि नेत्यांनी इथे लोकशाही स्थापन करण्याचा निर्णय घेतला. देशोदेशीच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून राज्यघटना तयार करण्यात आली.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंगळवारी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली
शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडील काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार काढून चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपदी (ग्रामीण) राजुराचे आमदार…