तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी चिखलीत ४० आणि २० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प…
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा उच्चेळी येथील नैसर्गिक तलावाजवळ टाकण्यात आलेल्यामुळे तलावातील मासे मृत झाले असून तलावातील…
गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत…