जेएनपीए(उरण) ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर माती आणि इतर साहित्य वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धुळ निर्माण होत आहे.
इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने कुदळवाडीत प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) कार्यान्वित केला आहे.
अटल सेतूवरील धुलीकणांच्या समस्येमुळे पनवेल व उरण तालुक्याच्या वेशीवरील १८ क्वॉरी, क्रशर प्लान्ट व खदाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी)…
प्रक्रिया न करता सांडपाणी सोडून कृष्णा नदी प्रदुषित केल्याबद्दल सांगली महापालिकेला ९० कोटी रूपयांचा दंड प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठोठावला आहे.
वळीवडे गावात नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे. मृत माशांचा खच साचला आहे. असे मासे नेण्यासाठी लोकांची ही गर्दी होत आहे.…
जिल्ह्याला नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाशी जोडण्यासाठी चंद्रपूपर्यंत स्वतंत्र महामार्ग बांधण्यात येत आहे.
सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठाचा २१ वर्षीय विद्यार्थी जॅक स्विनी याने टेरल स्विफ्टवर गंभीर आरोप केले आहेत.
वसई, विरारमध्ये काही ठिकाणी सुरू असलेले आरएमसी प्रकल्प मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करीत आहेत. या प्रकल्पांच्या विरोधात आता महाराष्ट्र राज्य…
बदलते निसर्गचक्र, जीवनशैलीतील बदल आणि ध्रूमपान यांमुळे श्वसनविकाराचा धोका वाढला आहे. पुण्यातील ३० ते ३५ वयोगटांतील तरुणांमध्ये श्वसनविकाराचे प्रमाण जास्त…
जिल्ह्यातील २ हजार २९४ कारखान्यांचा निर्देशांक हा ६० हून अधिक आहे. यामुळे हे कारखाने इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिक प्रदूषणकारी असल्याचे…
या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यायाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली.
ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे.