
बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’नं रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ला मागे टाकलं आहे.
प्रसाद ओकने नुकतीच ‘लोकसत्ता डॉटकॉम’ला मुलाखत दिली होती त्यावेळी त्याने त्याच मत मांडलं आहे.
प्रसाद ओकने ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत अरुणाताई यांच्या भेटीविषयीचा अनुभव सांगितला आहे.
दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटसृष्टीतील फरकावर प्रसाद ओकने स्पष्ट मत मांडलं.
‘धर्मवीर’च्या शूटिंगचा पहिल्या दिवशीचा भारावून टाकणारा अनुभव प्रसाद ओकनं शेअर केला
प्रसादने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याची निवड कशी झाली हे सांगितलं आहे.
काही आठवड्यांपूर्वीच हास्यजत्रेचे कलाकार अमिताभ बच्चन यांच्या भेटीसाठी केबीसीच्या सेटवर गेले होते
‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सलमान खानने हजेरी लावली होती. यावेळी आनंद दिघे यांच्या रुपात…
हेमांगी कवीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
‘चंद्रमुखी’ या चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षक आणि चित्रपटसृष्टीतून भरभरून प्रतिसाद मिळतं आहे.
‘धर्मवीर’च्या टीमने घेतली राजमौली यांची भेट
‘धर्मवीर’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
गुरुपौर्णिमा गाण्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.
‘धर्मवीर’ चित्रपटाचं ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं सध्या बरंच चर्चेत आहे.
बातमीचा मथळा वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असणार पण खरोखरच मुंबईमधील वरळीतील ब्लू सीज या हॉटेलमध्ये हे घडलं
हिंदी अभिनय क्षेत्रात काम करण्याबाबत प्रसाद ओकनं फारच रोखठोक मत व्यक्त केलं.
‘धर्मवीर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.
प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांच्यासाठी प्रसाद ओकनं लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.