
महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांवर आकर्षक जागांना ब्रिटिशांनी आपआपल्या अधिकऱ्यांची नावे दिलेली आहेत.
ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जूनपासून पोहोचेल.
पावसाळा सुरू झाला की, सृष्टीला नवचैतन्याचा साज प्राप्त होतो आणि केवळ निसर्गच नव्हे तर माणसालाही नवचैतन्याची ऊर्जा मिळते! देशभरात पाऊस…
पाऊस आला की, त्याच्याच बरोबर मुंबैकरांच्या मनात भोलानाथंच पावसाचं गाणं पिंगा घालू लागतं. खरंतर शाळा केव्हाच मागे सुटलेली असते. आता…
पावसात चिंब भिजून नायकासोबत रोमँटिक गाणारी खूबसूरत नायिका प्रियांका चोप्राने अनेक चित्रपटांमधून रंगवली आहे.
पावसाची मर्जी नसलेल्या या दुष्काळी प्रदेशात का बरं जन्मलो असं कधी-कधी वाटतं. आडाचं, नळाचं पाणी भरण्यात सरलेलं बालपण आठवतं.
ओहोळासारख्या दिसणाऱ्या आणि नेहमी निश्चल असणाऱ्या पाण्याला पावसामुळे गतिमानता प्राप्त झाली होती.
ढगांचे काळेकुट्ट असणे, वाऱ्याने पिसाटणे, विजांचा लखलखता खेळ अधेमध्ये होत राहणे नि त्याने वेडेपिसे होत धुवाधार बरसणे असा एक दिवस…
कोकणातल्या गावागावाकडचा पावसाळा असा अधीर करणारा असतो. म्हणूनच, मुंबईत काम करणारा चाकरमानी, पावसाळ्याची वर्दी मिळताच गावाकडं धाव घेतो.
पावसाच्या सरींना सुरुवात झाली की, लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांचीच पावलं आपोआप घराबाहेर पडायला लागतात. पाऊस एन्जॉय करणं शिकावं ते नागपूरकरांकडूनच..
पाऊस म्हणजे निव्वळ आनंदानं थुईथुई उमलणं नव्हे किंवा पृथ्वीतलावरचं नाहीच, असं वातावरण अनुभवणं नव्हे तर कधी कधी पाऊस जगण्यासाठी अस्तित्वाची…
मेघदूत हे महाकवी कालिदासाचं अद्भुत असं काव्य नेमकं काय आहे हे आपण पाच लेखांकांमधून पाहिलं. काव्य म्हणून मेघदूत महत्त्वाचं, वेगळं,…
आपल्याला पाऊस माहीत असतो तो ‘नेमेचि’ येणारा. ठरलेले दिवस पडणारा आणि नंतर गायब होऊन चातकासारखी वाट बघायला लावणारा. अरुणाचल प्रदेशात…
हिंदी सिनेमा आणि पावसाचं एक अतूट नातं आहे. वेगवेगळ्या सिनेमांमधून ते कसं उलगडलं आहे?
पावसात मनमुराद भिजायचं आहे? रेनी पिकनिक, आऊटिंग, लाँग ड्राइव्ह.. येस्स.. हे सगळं करा, पण पावसाळ्याची तयारी तर करा..
पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात एक प्रकारचा तजेला होता. मातीचा सुवास, झऱ्या-ओढय़ांमधून वाहणाऱ्या पाण्याचा अखंड पण शांत स्वर – हे पावसाळ्याची…
धरणं भरू लागली आणि दारं उघडायला लागली की हळूहळू नदीचं पात्र फुगू लागत आणि नदीकाठची गावं सतर्क होतात. पाण्यापासून जपायची…
पावसाळ्याच्या सुरुवातीला मानवाने लागवड केलेल्या भाज्यांचा तुटवडा असला तरी निसर्गात रानभाज्यांचा मळा फुललेला असतो. त्याची कुणीही लागवड करीत नाही.
पूर्णब्रह्माचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव घेता यावा यासाठीच पाऊस पडतो की काय..
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.