प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेस पक्षाला १७०० कोटींची नोटीस प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त करताना केंद्रीय तपास यंत्रणांना…
माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंह बिट्टू यांनी मंगळवारी (२६ मार्च) भाजपामध्ये प्रवेश केला. बिट्टू हे राहुल गांधी…
या बैठकीत बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाली, तसेच जागावाटप निश्चित झाले असल्याची माहिती आहे.
भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची म्हणजेच भारत जोडो न्याय यात्रेची फारशी दखल का घेतली गेली नसेल, हे सहज समजू शकते.…
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘चिनाब रेल्वे पूला’चा एक व्हिडीओ अधिकृत ट्विटर (एक्स) अकाउंटवर शेअर केला आहे.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले होते. आता याच आमदारांना भाजपाने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे.
पुढच्या दहा वर्षात देशाला पहिल्या क्रमांकावर न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही…
भाजपाचे नेते वरुण गांधी सध्या पिलीभीतचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, तरीही भाजपाने त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारले. यानंतर ते नाराज झाल्याची…
देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं तर एकच नाव समोर येतं आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘‘वायनाडमध्ये विकासाचा प्रश्न आहे, राहुल गांधी यांनी या मतदारसंघासाठी काहीही केलेले नाही.
आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील आमदार भरत नराह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला.
राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस जरी मोठा पक्ष असला तरी बिहारमद्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत आरजेडी आहे.