रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोन वर्षांच्या कालावधीत ग्राहकाने कोणतेही व्यवहार न केल्यास त्या बचत अथवा चालू खात्यास निष्क्रिय मानले जाते.
मालमत्ता जप्तीची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यामुळे फसलेल्या गुंतवणूकदारांना बुडालेल्या ठेवी परत मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबतच्या तक्रारी शासनाकडेही…
ठेवीदारांना त्यांच्या ठेवींसाठी आणि सेफ्टी-लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी केवळ एका व्यक्तीचे नामनिर्देशन सध्या करता येते. नव्या कायद्यान्वये, या सुविधांसाठी आता एकाच…