दुस-या पिढीसाठी पुढारी सरसावले

राज्यात संघटनात्मक पातळीवर राहुलबाबांचा चेहरा कार्यकर्त्यांसमोर राहावा, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी युवक काँग्रेस पदाधिका-यांची निवडणूक आवर्जून घेतली जात आहे. जिल्हापातळीवर…

आ. सोळंके समर्थक संचालकांचा सभापती होके यांच्याविरुद्ध ठराव

माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळली असून, एका गटाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर, सोळंके…

संपामुळे अंगणवाडय़ांना टाळे, पोषण आहारवाटपही थंडावले

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरूअसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका चिमुकल्यांनाही सहन करावा लागत आहे. गेल्या १९ दिवसांपासून अंगणवाडय़ा बंद आहेत.

ढगाळ वातावरणामुळे बागायतदारांना ‘हुर’हूर!

जिल्हय़ात गेल्या ३-४ दिवसांपासून ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवेळी पावसामुळे बागायतदारांना हुरहूर लागली आहे.

श्रमसंस्कारातून स्वावलंबनाचा कोळवाडीच्या पदवीधरांचा मंत्र

पदवीपर्यंत शिक्षण घेऊनही अपेक्षेप्रमाणे नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे काहीसे निराश झालेल्या कोळवाडीतील तरुणांनी हिंमत न हारता गावच्या विकासात पुढाकार…

बीड, औरंगाबाद ग्रामीण, परभणी, हिंगोली पोलीस दल अपडेट नाही!

पोलीस दलातील ठळक घडामोडी संकेतस्थळावर टाकण्याच्या बाबतीत मराठवाडय़ातील निम्म्या जिल्हय़ांमध्ये सजगता, तर उर्वरित जिल्हय़ांमध्ये अनास्था असल्याचे दिसते.

स्थायीच्या बैठकांची तऱ्हा

जि. प. स्थायी समिती बैठकीकडे अधिकारी पाठ फिरवतात. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. याच बैठकीत वसतिशाळा…

भगवानगडावर टोलेबाजी

भगवानगडावरील कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, युवराज संभाजीराजे भोसले, महादेव जानकर, प्रवीण गायकवाड…

राष्ट्रवादीविरुद्ध मुंडेंची तटबंदी!

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हय़ात खासदार गोपीनाथ मुंडे विरुद्ध सारे असे समीकरण सुरू केले असताना मुंडे यांनी मात्र खासदार राजू शेट्टी, महादेव…

‘सत्ता विष असेल तर राहुल गांधींनी संस्था काढावी’!

राहुल गांधींच्या दृष्टीने सत्ता हे विष असेल, तर त्यांनी एखादी स्वयंसेवी संस्था काढून समाजसेवा करावी, असा टोला रिपाइं नेते रामदास…

रिपाइंचे बीडला धरणे आंदोलन

रमाई आवास घरकुल योनजेचा ८४ कोटी ४० लाख ११ हजार रुपयांचा परत गेलेला निधी पुन्हा मागवावा, या साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या