अर्जाची प्रक्रिया २० एप्रिल २०२४ पासून सुरु होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ मे २०२४ आहे.
नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू करणे आणि वेळ झाल्यानंतर तो बंद करण्याचे महत्त्वाचे काम चावीवाले करतात.
ही रोषणाई हटविण्याची मागणी करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह देशातील ११ राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या सर्व रुग्णालयांमध्ये दोन…
पावसाळ्यात अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाने विविध कामे हाती घेतली असून पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सब…
मुंबई महानगरपालिकेने दादरमधील चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान तसेच आसपासच्या परिसरात नागरी सेवा-सुविधां उपलब्ध केल्या…
खासगी भूखंडावरील झाड किंवा फांदी अंगावर पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी…
पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होऊ नये म्हणून हाती घेतलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी…
सागरी किनारा मार्गावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला काही ठिकाणी तडे गेले आहेत, तर हाजीअली येथे पादचाऱ्यांसाठी असलेल्या भूमिगत मार्गामध्ये समुद्राच्या भरतीचे…
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा सध्या केवळ २७ टक्के आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे.…
सध्या मुंबई, ठाण्यासह मुंबई महानगरप्रदेशातील झाडांवर केली जाणारी दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण करणारी असून ती पक्षी आणि झाडांवरील कीटकांसाठी धोकादायक…
टिळक पुलाच्या पिलरच्या स्लॅबचा भाग विष्णू निवास इमारतीला खेटून उभारल्याने, भविष्यात येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागणार आहे.