scorecardresearch

अराजकाची किंमत

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना राजकारणात काय घडते याचे सोयरसुतक असण्याचे काहीच कारण नाही. त्यांचे काम देशाच्या वित्तीय व्यवस्थेपुढील…

कशी कसरत भारी?

सरकारच्या स्तरावर बेशिस्त, निर्नायकी आणि त्या परिणामी अवघा गोंधळ माजला असताना, व्यवस्थेचेच एक अंग असलेल्या कुणाकडून परिस्थितिजन्य संयतपणा आणि कर्तव्याला…

रघुरामाचा सल्ला

तूटही आहे आणि चलनवाढही होत आहे हे निदरेष व्यवस्थेचे लक्षण नाही. अशा वेळी परिस्थिती सुधारावी यासाठी काही महत्त्वाची वित्त विधेयके…

मोदींचे अर्थशास्त्र चिदम्बरम यांना अमान्य

इतिहासाचे धडे शिकविल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आता अर्थशास्त्राचे धडे शिकवू लागले असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे

बँकांची गुणात्मक साफसफाई

हल्लीचे दिवस हे अर्थव्यवस्थेसाठी ठीक नाहीत आणि प्रामुख्याने बँकांसाठी तर गेली पाच वर्षे अत्यंत वाईट ठरली आहेत.

‘शून्या’धारित बनावाला पायबंद

‘ऋण काढून सण साजरा करू नये’ अशी म्हण पुरातन काळापासून आपल्याकडे प्रचलित असली तरी समाजमनाच्या ते काही केल्या अंगवळणी पडताना…

अर्थगती..

‘लेहमन ब्रदर्स’रुपी अमेरिकेतील जागतिक आर्थिक मंदीची पाचवी ‘अ‍ॅनिव्हर्सरी’ (१५ सप्टेंबर) आठवडावर येऊन ठेपली असताना आणि भारतीय अर्थव्यवस्था …

उद्योग क्षेत्राचा नवा चेहरा

विशाल उद्योगांनी व्यापलेली भारतीय अर्थव्यवस्था १.९ लाख कोटी डॉलरची आहे. जगभरात ‘ब्रॅंड इंडिया’ अशा या अर्थव्यवस्थेचे नाव रूजलेले आहे.

बँकांची घागर उताणी रे..

धरबंद गमावलेला रुपयाचा विनिमयदर आणि त्या परिणामी आर्थिक आघाडीवर सरकारचे डळमळलेले धोरण यातून देशाच्या बँकिंग क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे केले…

अर्थघागर धोक्यात

जागतिक पातळीवरील मंदी, डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण, सीरियावर हल्ला करण्याची अमेरिकेची तयारी या सर्वाचा फटका महाराष्ट्रालाही मोठय़ा…

संबंधित बातम्या