लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य संपणार असून त्यांना पारिवारिक सुख उपभोगण्यास मोकळीक राहील…
अपक्ष असल्याने ठाकुरांना आपल्या मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे त्यांनी वरच्या पातळीवर सत्ताधाऱ्यांशी कधी संघर्ष केला नाही. सत्ताधारी कुणीही असला तरी…
पालघर मतदारसंघात चक्क उमेदवारी मिळाल्याचे पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले. नक्की काय प्रकार आहे हे संबंधित पक्षांच्या नेत्यांनाही समजेनासे झाले. शेवटी…
लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने लढविण्याची घोषणा केली असून प्रचाराला सुरवात केली आहे.
शिवसेनाप्रमुखाने स्थापन केलेल्या शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या भाजपाच्या नेत्यांची शैक्षणिक पदी (डिग्री) नकली असल्याचे प्रतिउत्तर उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथे दिले.
प्रथम महाविकास आघाडी व नंतर महायुती यांच्याशी जवळीक असणाऱ्या जिजाऊ संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी गेल्या वर्षी स्थापन केलेल्या…
पालघर लोकसभा जागेसंदर्भात महायुतीमधील भाजप व शिवसेनेतील तिढा सुटला नसल्याने अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. तरीदेखील विद्यमान खासदार राजेंद्र गावित…
आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच सत्ताधारी पक्षांबरोबर राहून परिसराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. या वेळी वेगळी भूमिका…
पालघर लोकसभा मतदारसंघाकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
येत्या ४-५ दिवसांमध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने अंत्योदय योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा मिळणाऱ्या शिध्याबरोबर वर्षांतून एकदा एक साडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
पालघर समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका मासेमारी बोटीला गुजरातकडे जाणाऱ्या एका मालवाहू जहाजाने धडक देऊन अपघात केला आहे.