जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल – २०२५-२६’ गुरुवारी प्रकाशित करण्यात आला.
कचरा, स्वच्छतेबाबत शाळांमध्ये नागरी शिक्षण द्यावे, त्याचबरोबर नागरिकांकडून रोख रकमेऐवजी ऑनलाईन पद्दतीने दंड वसूल करण्याची सूचना नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेला केली…
मुंबई शहर, तसेच उपनगर स्वच्छ राखण्यासोबतच मुंबईकर नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमान अधिक सुदृढ ठेवण्यासाठी मुंबईतील स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेची ‘गुलाबी सेना’…