“मोदी, शहा वगैरे प्रमुख नेत्यांना सुरक्षेचे अभेद्य कवच आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यांचे बालबच्चेही त्याच सुरक्षेच्या पिंजऱ्यात सुखरूप…
खडसे २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेले. तेव्हापासून खडसे यांच्या नाराजीत वाढच होत…