
या चित्रपटात अनेक गोष्टी खोट्या दाखवण्यात आल्या आहेत, असंही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी विभागणीच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे.
कलम ३७० काश्मीरमध्ये पुन्हा लागू होण्याचा मुद्दा आम्ही अजून सोडलेला नाही, अशी भूमिका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी मांडली…
‘गंभीरला काश्मीरबाबतीत तेवढचं माहित आहे, जेवढं मला क्रिकेटबाबतीत समजतं’
पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी राहुल गांधी पक्षाध्यक्ष होणार असल्याच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.
खुर्ची वाचवण्यासाठी सईद यांनी सौदेबाजी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वागणे म्हणजे ‘मी’पणाची बाधा झाल्याचे द्योतक आहे, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर…
पीडीपी व भाजपचा जनतेला मूर्ख बनवणे हाच समान कार्यक्रम आहे, अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केली…
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पीडीपीचे आमदार मोहम्मद अश्रफ मिर हे स्वयंचलित रायफलमधून हवेत फैरी झाडत असल्याची व्हिडीओ फीत प्रसारित…
घटनेतील कलम ३७० कलम रद्द करण्याच्या भूमिकेवर भाजप जम्मू व काश्मीरमध्ये प्रचारात वेगवेगळी भूमिका घेत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला…
पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेले जम्मू आणि काश्मीरमधील जनजीवन अद्याप पूर्वपदावर आले नसून अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुका घेतल्या जाऊ नयेत,
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वत:चीच उमेदवारी जाहीर केली.
ओमर अब्दुल्लांना जम्मू-काश्मीर म्हणजे त्यांची खानदानी संपत्ती वाटते काय, असा खडा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी विचारला…
लोकसभा निवडणुकीनंतर विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेले मतदानोत्तर अंदाज (एक्झिट पोल) म्हणजे निव्वळ टाईमपास असल्याचे मत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी…
भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काश्मीरमध्ये येण्याची हिम्मत नसल्याचे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दु्ल्ला यांनी केले आहे.
‘भारताचे नंदनवन’ अशी ओळख असणारे जम्मू-काश्मीर हे राज्य देशातील सर्वात संवेदनशील राज्य म्हणूनही ओळखले जाते. गेली ६७ वष्रे हे राज्य…
राज्यातील नॅशनल कॉन्फरन्सप्रणित सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत जम्मु आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये तब्बल ७१ टक्क्य़ांनी घट झाल्याचा दावा मुख्यमंत्री ओमर…
काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० बाबत केव्हाही आणि कुठेही चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हान काश्मीरचे मुख्यमंत्री…
केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी महिलांबाबत केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर काहीच तासांमध्ये माफी मागितली आहे. ‘सध्या परिस्थिती अशी आहे कि, पुरूषांना…
केवळ ३७० वे कलमच नाही तर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वच प्रश्नांबाबत व्यापक चर्चा व्हावी असे मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे. हा…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.