
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारतास किरकोळीत धूळ चारत असताना त्या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान तेथे उपस्थित होते.
‘‘विद्यार्थी हे आत्महत्या शिकवणी वर्गामुळे करत नाहीत. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादणारे पालक या आत्महत्यांच्या मुळाशी आहेत’’
भारतीय संघ सर्वच्या सर्व सामने मोठय़ा फरकाने जिंकला; पण अंतिम फेरीत हरला. केवळ तेवढय़ामुळे भारतीय संघास कमी लेखता येणार नाही
अधिकृतपणे असे म्हणायचे कारण सध्या भुजबळ यांच्यामागे भाजपचे अनधिकृत बळ नाही, असे कोणी ठामपणे म्हणत नाही.
विराटने स्वत:चा स्वतंत्र असा मार्ग चोखाळला. त्यातून जे रसायन घडले, त्याचा खुद्द सचिनलाही हेवा वाटतो, हेही विराटचे यशच.
बायडेन-जिनपिंग हे सद्य:स्थितीत पृथ्वीतलावर कुठेही भेटले, तरी या भेटीसमोर इतर सगळे विषयच गौण ठरतात.
‘सहाराश्रीं’नी ‘सेबी’च्या खात्यात पडून असलेल्या तब्बल २५ हजार कोटी रुपयांचे करायचे काय, ही जगावेगळी समस्या ठेवून जगाचा निरोप घेतला आहे.
गडकरी व फडणवीसांनी केलेल्या घोषणापत्रात याचा उल्लेख अगदी शेवटच्या ओळीत आहे. म्हणजेच जे काम अगदी प्राधान्याने करणे गरजेचे ते सर्वात…
सर्वप्रथम भारत सरकारचे अभिनंदन. आपल्या सरकारने संयुक्त राष्ट्र आमसभेच्या समितीत पॅलेस्टिनी भूमीतील जमीन बळकावण्याच्या इस्रायलच्या धोरणास विरोध करणाऱ्या ठरावाच्या बाजूने…
नोकरशाही खऱ्या अर्थी स्वायत्त, ताठ कण्याची तसेच आपल्या कर्तव्याशी इमान राखणारी असली की काय होते याचा अत्यंत कटू धडा इंग्लंडच्या…
महाराष्ट्राने कालौघात दिवाळीच्या परंपरा जपतानाच बदलत्या जीवनशैलीप्रमाणे सुयोग्य बदल केले, पण आता या बदलांचा सांधा निसर्गचक्राशीही जुळावा..
एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या खोटय़ा ध्वनिचित्रफितीची दखल घेऊन माहिती तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले,