देशात अघोषित आणीबाणी केव्हाही येऊ शकते, असे मत श्याम पांढरीपांडे यांनी व्यक्त केले.
देशात अघोषित आणीबाणी केव्हाही येऊ शकते, असे मत श्याम पांढरीपांडे यांनी व्यक्त केले.
पाणी रस्त्यावर टाकणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणाचा चालकाच्या चुकीने धक्का लागून मृत्यू झाला आहे.
राज्य दुष्काळात होरपळत असताना मोदी अमेरिकेत जाऊन ओबामांच्या हाती बळेच हात गुंतवत आहेत.
सावंतवाडी टर्मिनस झाल्यामुळे प्रवाशांना सर्व रेल्वे गाडय़ा थांबतील अशी अपेक्षा होती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न करून या योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला.
आंबोली हे दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते.
रायगड जिल्ह्य़ात गेले दोन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून उघडीप घेतली
महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीचा ठराव
या दिंडीत शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
परभणी शहरासाठी यलदरीहून होणारी नवीन पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार व गरव्यवहाराच्या आरोपात अडकली आहे.
कागलच्या छत्रपती शाहू सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी मेळावा आयोजित केला होता.
जि. प.अंतर्गत ग्रामीण भागात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांतून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविली जाते.