इडली आणि राजमा हे भारतातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहेत. मुळात राजमा हा उत्तर भारतीय पदार्थ मानला जातो आणि इडली हा दक्षिण भारतीय पदार्थ मानला जातो. परंतु त्यांची चव आणि त्यातील पौष्टिक पोषक घटकांमुळे ते इतर राज्यांमध्ये तितक्या आवडीने खाल्ले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, जैवविविधतेला सर्वाधिक हानी पोहोचवणाऱ्या टॉप २५ खाद्यपदार्थांमध्ये या पदार्थांचा समावेश झाला आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण भारतातील इटली, चणा मसाला, राजमासह चिकन जालफ्रेझी पदार्थांचा जैवविविधतेला सर्वाधिक हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांमध्ये समावेश झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा