scorecardresearch

भारतीय नैतिकता केवळ लैंगिकतेभोवती फिरणारी

भारतीय संस्कृतीत नैतिकता ही केवळ लैंगिकतेभोवतीच, त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या चारित्र्याभोवतीच, फिरते. आपल्याकडे सार्वजनिक जागी थुंकणे किंवा कचरा टाकणे या गोष्टीकडे…

थोडं रिवाइंड आणि फास्ट फॉरवर्ड :आमचं गारठलेलं सांस्कृतिक जीवन!

सांस्कृतिक उद्गारांमागे कसली चळवळ नाही, माध्यमांनी मनोरंजनाचं व्यापारीकरण केलंच आहे, अशा ‘बीभत्स गारठय़ा’तून बाहेर पडण्यासाठी मागे वळून पाहतानाच पुढेही पाहायला…

समाजात कार्यसंस्कृती रूजविण्याची गरज- रावसाहेब शिंदे

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी परदेशात शिक्षण घेऊनही त्यांनी येथील मातीशी नाते तोडले नाही, ते समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी सतत…

जे भोगले, सोसले त्याचेच साहित्य झाले! – डॉ. भीमराव गस्ती

गुन्हेगारीने बरबटलेल्या समाजाचे दु:ख मी जवळून पाहिले, सोसले. अन्यायाविरुद्ध संघर्ष करत या उपेक्षित समाजासाठी आयुष्य खर्च केले. त्यातूनच माझे साहित्य…

‘बोलीभाषा आणि ज्ञानभाषेचे नाते मायलेकीचे’

१२५ वर्षांपूर्वीची तुकारामाची कविता त्यांच्या बोलीभाषेत निर्माण झाल्यामुळे तिला आज महत्व प्राप्त आहे. बुद्धांनी बोलीभाषेतून आपले चिंतन मांडले नसते तर…

‘जागतिकीकरणात माध्यमांनी लोकांच्या आवडी-निवडीनुसारच भाषा घडवली’

भाषा ही नदीसारखी असते. वाहतांना दोन्ही तिरावरील लोकांना देत-घेत जाते. फार पूर्वी संत साहित्यिकांनी कीर्तन, भजन, भारूड, अभंगच्या माध्यमातून मराठी…

चळवळ आणि साहित्य : चळवळींचे समाजशास्त्र

यावर्षीच्या अनेक दिवाळी अंकांमध्ये विविध चळवळी, त्यांची कार्ये, चळवळ उभारणाऱ्या माणसांच्या संदर्भातलं बरचसं लेखन आहे. या साऱ्या लेखनातून महाराष्ट्राचा (आणि…

चालिसा संस्कृती

सांप्रती हा महाराष्ट्र देश बर्फाच्या गोळ्यासारखा थंड का पडला आहे? कोणाच्याच धमन्यांतील लाल रक्तपेशी उकळत कशा नाहीत? कोणाच्याच हातमुठी सळसळत…

संतसाहित्य हे महाराष्ट्राचे संचित- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

मानवतेचा संदेश देत वैश्विक संस्कृतीचे दर्शन घडविणारे संतसाहित्य हे महाराष्ट्राचे संचित आहे, असे मत साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ…

रूढी परंपरांचे काटे…

पूर्व आफ्रिकेतील मसाई ही भटकी जमात. आजही आपल्या आदिमत्वाचा अंश टिकवून ठेवणारी आजही एका भाल्याने सिंहाची शिकार करणारा मसाई कितीही…

२२ ऑक्टोबरपासून अ.भा. महिला लोककला संमेलन

दुसऱ्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात करण्यात आले आहे. संमेलनाच्या…

चळवळ आणि साहित्य : शब्द; नव्या विचार क्रांतीसाठी

‘कामगार साहित्य: दहा भाषणे’ हे पुस्तक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने २००१ मध्ये प्रकाशित झाले. नारायण सुर्वे यांनी संपादित केलेल्या या…

संबंधित बातम्या