
छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर गणेशोत्सवानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत भरधाव आलेला एक कंटेनर घुसला. सोमवारी रात्रीची ही घटना आहे.

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर गणेशोत्सवानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत भरधाव आलेला एक कंटेनर घुसला. सोमवारी रात्रीची ही घटना आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या अनुषंगाने रोहित पवार प्रमुख शहरात आंदोलन करत असताना आता विद्यार्थ्यांनी आंदोलनाला अधिक टोकदार करण्याचा निर्णय…

मतांच्या राजकारणासाठी समाजात संघर्ष; खरीप हंगाम वाया गेल्याने अंबादास दानवेंचा सरकारवर थेट हल्ला.

ना पीककर्ज ना पाणी; वर्ग दोनच्या शेतीमुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे दरवाजे बंद झाल्याने मायक्रोफायनान्सच्या पाशात अडकले कुटुंब

'खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे' असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) तैनात करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण…

तुळजापूर-धाराशिव वनपरिक्षेत्रातील ४५० एकर जमिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे जिवंत निसर्गशिल्प उभारण्यात येणार आहे.

याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका अल्पवयीन बालकासह तिन्ही पसार आरोपींना अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात घेतले आहे.

नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही', अशी टीका करत जरांगे यांनी आंदोलकांची पावले मुंबईच्या दिशेने असल्याचे स्पष्ट केले.

परभणीत चरस आणि एमडी पावडर विकणाऱ्या तरुणाला नानलपेठ पोलिसांनी पकडले. २ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करत तिघांवर गुन्हा दाखल…

२०२३-२४ मध्ये अतिवृष्टी दरम्यान झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासांत संकेतस्थळावर नोंदवली नाही, म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आला होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून फुटलेल्या पेपर प्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन वेळकाढूपणा करणार आहे.