पिंगा गाण्याने पालक आणि पाल्यांवर अक्षरश भुरळ पाडल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पिंगा गाण्याने पालक आणि पाल्यांवर अक्षरश भुरळ पाडल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पश्चिम सागरी किनारपट्टीवर २०१७ पर्यंत नवा प्रकल्प साकारण्याच्या दिशेने तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले.
चतुरंगचा पुरस्कार वेगळ्या पद्धतीचा लोकपुरस्कार आहे.
२०१५ ची अखेर अंतिम टप्प्यात असताना भांडवली बाजार नव्या सप्ताहारंभी अनोख्या टप्प्यावर विराजमान झाला.
रेल्वेप्रमाणे बेस्ट प्रशासनाकडूनही १७ विशेष जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
२०१५ ला निरोप देण्यासाठी आता निवडक दिवस राहिलेत. २०१६ मध्येही आर्थिक घडामोडींचे वेळापत्रक असेलच.
भारतातील दुधाची मागणी २०१४ मधील १३.५ कोटी टनवरून २०२० पर्यंत २० कोटी टनपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
राणा संकुल आता ‘एकदंत’ जरी झाले असले आताही जुन्याच नावाने ते ओळखले जाते.
शाळेच्या विश्वस्तांनी सीबीएसई इंग्रजी माध्यमाची शाळा करण्याचा घाट घातला आहे, अशी चर्चा आहे.
अपना कॅब्सच्या माध्यमातून आम्ही ही सर्व प्रकारची दरी मिटविण्यासाठी कटिबद्ध आहोत.
हल्ली कोणतीही गोष्ट साजरी करताना काही तरी वेगळे करावे असे सगळ्यांना वाटते.
सध्या कर्नाटकातील हावेरी जिल्हय़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले सावनूर येथे या संस्थानाचे प्रमुख ठाणे होते