अनुराधा सत्यनारायण- प्रभुदेसाई
वेगवेगळ्या बोर्डांच्या परीक्षांचा निकाल सगळीकडे लागत आहे. चांगली कामगिरी आणि चांगले गुण मिळवण्याचा तीव्र दबाव विद्यार्थ्यांवर असतो. यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड तणाव आणि चिंता निर्माण होते.

आजच्या स्पर्धात्मक परिस्थितीत, ‘परीक्षा’ हा शब्द खूप तणाव आणि चिंता निर्माण करतो.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about avoid exam result stress amy
First published on: 10-05-2024 at 07:13 IST