पहिल्या फेरीसाठी मुकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई विभागातून सर्वाधिक विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातून ३५ हजार ३०३ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरलेला नाही.
यंदाच्या अकरावी प्रवेशांकरिता संस्थांतर्गत अर्थात संस्थांतर्गत कोट्यातील प्रवेशांबाबत बदल करण्यात आला होता. सध्याच्या सुधारित नियमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या कनिष्ठ…
राज्यात यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारपर्यंत राज्यभरातील १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत…
जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे येथे शालेय शुल्का व्यतिरिक्त अकरावी प्रवेशासाठी १० हजार रुपये लाच स्वीकारताना शिक्षक आणि लिपिकाला धुळे लाचलुचपत…