scorecardresearch

उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पारोळा नव्हे तर, जळगावलाच

तापमान दिवसेंदिवस वाढत असताना शहर व जिल्ह्याचे राजकीय वातावरणही प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांमुळे चांगलेच तप्त होऊ लागले आहे. मनसे अध्यक्ष…

जळगावमध्ये दोन दिवसाआडच पाणी

तीव्र टंचाई व शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील पाण्याची खालावलेली पातळी पाहता जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर…

जळगाव महापौरपदाची २८ मार्चला निवड

महापौर पदासाठी २८ मार्च रोजी निवडणूक होणार असून सत्ताधारी गटातर्फे नगरसेवक किशोर पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. विरोधी भाजप…

जळगावमध्ये ५५ गावांना ४५ टँकरने पाणी पुरवठा

उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्यात टंचाईची तीव्रताही प्रखर होऊ लागली आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ातच जिल्ह्यातील ५५ गावांना ४५ टँकरने पाणी…

महापालिका निवडणुकीसाठी ३७ प्रभाग

महापालिकेची तिसरी निवडणूक ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होणे निश्चित असल्याने प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार…

जळगावच्या उपमहापौरपदी अनिल वाणी

आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी गटाशी सहयोग असलेल्या शहर विकास आघाडीचे अनिल वाणी हे येथील पालिकेच्या उपमहापौरपदी निवडून आले…

जळगावमध्ये महसुली तंटे सोडविण्यात अपयश

गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी…

जळगावमध्ये १३४२ ग्रामसुरक्षा दलांची स्थापना

गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटे-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा…

जळगावमध्ये पाऊस व गारपिटीमुळे ५० कोटीचे नुकसान

संपूर्ण जिल्हा दुष्काळाचे चटके सहन करीत असताना मागील आठवडय़ात बेमोसमी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्याने पिकांचे सुमारे ५० कोटी रुपयांचे…

जळगाव, एरंडोलसाठी गिरणेच्या पाण्याचा आग्रह

उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच जिल्ह्यात दुष्काळाच्या चटक्यांची झळ बसु लागली आहे. पाचोरालगतच्या नगरदेवळा येथे आताच २२ दिवसानंतर पाणी पुरवठा होत…

जळगाव बाजार समिती अध्यक्ष बदलाच्या हालचाली

तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना या पंचवार्षिकातील शेवटचे अध्यक्ष नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान…

जळगावमध्ये पक्ष्यांच्या संख्येत आश्वासक वाढ

उन्हाळ्यात उच्चांकी तापमानाची नोंद होणारा आणि रखरखीत प्रदेश म्हणून केवळ उत्तर महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आपली ओळख निर्माण करणाऱ्या…

संबंधित बातम्या