Page 15 of योगा News
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/10/ch1121.jpg?w=310&h=174&crop=1)
आपल्या श्वासाचेदेखील असेच आहे. क्षणभर विचार करा. आपण अन्नसेवन करण्यासाठी एकच तोंड वापरतो. पण श्वासाचे सेवन करण्यासाठी मात्र दोन दारे…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/10/ch1311.jpg?w=310&h=174&crop=1)
परमेश्वराने आपल्याला जन्माला घालताना 'प्राणप्रतिष्ठा' करून आपली मूर्ती घडविली आहे. या देहात प्राण असेपर्यंतच सर्व काही आहे. प्राणाच्या अस्तित्वाशिवाय आपले…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/10/yoga-main1.jpg?w=310&h=174&crop=1)
शरीर आणि मन दोहोंचे स्वास्थ्य राखण्यासाठी योगा निश्चितच उत्तम व्यायामप्रकार आहे. उत्तम योगसिद्धी प्राप्त करायची असेल तर, सातत्य, सामर्थ्य आणि…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/09/Untitled-1531.jpg?w=300)
जिल्हा योग संघटना आणि शिशुविहार मराठी माध्यम बालक मंदिर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत २८ शाळांमधील ४५० खेळाडूंनी सहभाग…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/09/ch1221.jpg?w=310&h=174&crop=1)
लहानपणी आम्ही तुळशीबागेतून आणलेल्या एकात एक असलेल्या सहा बाहुल्यांशी खेळायचो. देहाची संकल्पना साधारण या बाहुल्यांशी मिळतीजुळती आहे.
संसाराचा परीघ जरी द्वैतानं आणि द्वंद्वानं व्यापला असला तरी त्याचा केंद्रबिंदू केवळ सद्गुरूबोध असल्यानं चित्तात संसारदु:खच प्रवेश करीत नाही इतकी…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/09/ch192.jpg?w=300)
आसनात प्रस्थापित झाल्यावर आहार नियंत्रित करून शरीरावर नियंत्रण मिळविल्यावर गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच प्राणायामाचा अभ्यास करावा.
स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३५ आणि ३६वी ओवी, तिचा ज्ञानेश्वरीतील क्रम, तिचा प्रचलितार्थ आणि विशेषार्थ विवरण पुढीलप्रमाणे :
महाभारतात हेवा वाटावा असे एक व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घेणारा अर्जुन हा तर खरा भक्तच! पण त्याबरोबर या विश्वरूप…
योगाचार्य बी के एस अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/08/cr181.jpg?w=300)
भगवद्गीता हे पुस्तक नाही. प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून ताण-तणावाच्या परिस्थितीला सकारात्मक, स्वधर्माची कृती जोडून तोंड देण्यासाठी केलेले ते उत्कृष्ट मार्गदर्शन आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/07/ch1321.jpg?w=310&h=174&crop=1)
आमचे सहस्रबुद्धेकाका बोलायला लागले की काव्य, विचार, सुभाषिते यांच्या अमृतधारा बरसतात. अशीच दोन वाक्ये-