Navpancham Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याच्या राशीमध्ये होणारा बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम करतो. याचसह एखाद्या ग्रहाशी युती किंवा असा संबंध तयार झाला की, शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी ग्रहांचा राजा सूर्याने आपली राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. सूर्याच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच होतो. गुरु देखील वृषभ राशीमध्ये अस्त अवस्थेत आहे. याच केतू ग्रह कन्या राशीत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि केतू यांच्यामध्ये नवपंचम योग तयार झाला आहे. हा योग सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. काही राशीच्या लोकांना हा योग तयार झाल्याने फायदा होईल, तर इतर राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील. चला जाणून घेऊया नवपंचम योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना प्रचंड फायदा होईल…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा