पावसाचे पाणी खडकांमध्ये खोलवर जाते. तिथे उष्णता शोषून गरम होते. अशा गरम पाण्यात, त्या खडकांमध्ये किंवा मातीत असलेली अनेक रसायने म्हणजेच खनिजे विरघळतात.
पावसाचे पाणी खडकांमध्ये खोलवर जाते. तिथे उष्णता शोषून गरम होते. अशा गरम पाण्यात, त्या खडकांमध्ये किंवा मातीत असलेली अनेक रसायने म्हणजेच खनिजे विरघळतात.