ताई तेव्हा मला थेट आगरकरी परंपरेतल्या वाटल्या.
महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतले व्यासंगी संपादक गोविंदराव तळवलकर हे अभिजनवादी होते की नव्हते,
कवी शैलेंद्र यांची गीतं काळ्या मातीत हुंदडत असतात. ओढाळ मस्तीत धुंद झालेली अशी हिरव्या कुरणात विहरत असतात.
शेखर नवरे सभ्य होता. अशी माणसं नाटकाच्या जगात असतात यावर विश्वास बसणार नाही इतका सभ्य होता.