नवरात्र म्हणजे देवीची पूजा आणि त्यासोबतच गरबा, दांडियाचा उत्साह.
गणपती बाप्पा मोरया अशा गजरात बाप्पाचे मोठय़ा भक्तिभावाने आगमन होते.
दर दोन-पाच मिनिटांनी ‘प्रवाशांचा प्रवास सुखाचा होवो’ अशी सदिच्छा व्यक्त करणारी उद्घोषणा करीत असते.
‘स्वच्छ, सुंदर, हरित पथांचे आधुनिक ठाणे’ असे गोडवे गायले जात असले तरी शहराचा खरा चेहरा हा असा आहे.
अखेर गेल्या वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिनी सामूहिक योगसाधना करण्याचा पायंडा पडला.
खरेतर शहरातील उद्याने हा धावपळीच्या जीवनातील विसावा असतात.
दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या शनिवारपासून साकेत पुलावरील वाहतूक तुर्त थांबविण्यात आली.
शैक्षणिक कारकीर्दच नव्हे तर अवघ्या आयुष्याला आकार देणाऱ्या या परीक्षेचं महत्त्व ओघाने येतंच.
बाजारात तर विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्र, रंगबेरंगी टेडी खरेदी करण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह सर्वच शहरांतील नागरिकांना ३० टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे.