आर्थिक विवंचनेत असलेल्या ठाणे महापालिकेकडूनच यंदाच्या वर्षांत ४६० कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी करत परिवहन उपक्रमाने मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने सर्वानाच…
आर्थिक विवंचनेत असलेल्या ठाणे महापालिकेकडूनच यंदाच्या वर्षांत ४६० कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी करत परिवहन उपक्रमाने मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने सर्वानाच…
समूह विकास योजनेच्या कामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
घोडबंदर येथील गायमुख भागात मंगळवारी सकाळी दुधाचा टँकर उलटल्याने गायमुख जकातनाका ते मीरा-भाईंदर क्षेत्रातील नवघर आणि काशिमीरा पोलीस ठाण्यापर्यंत वाहतूक…
वेस्ट इंडिजला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.
यश धूलच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघाने शनिवारी अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत विजयोत्सव साजरा केला.
सेन्सेक्सने दिवसाची अखेर मात्र १८७.३९ अंशांच्या कमाईसह ५७,८०८.५८ पातळीवर केली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ४१ वेळा विजेत्या मुंबईचा ड-गटात समावेश करण्यात आला आहे.
जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर फ्रान्स १२व्या स्थानावर आहे.
डोंबिवली शहराला लागून असलेल्या उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभयारण्यात गेल्या वर्षभरापासून येथील रहिवासी तसेच निसर्गप्रेमींच्या मेहनतीचे फळ आता दिसू लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर हरकती नोंदविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.
रासायनिक कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी, कचरा आणि नागरी सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी अखेर अंबरनाथ नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे.
करोना आणि ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात येत…