
हनुमान चालीसा म्हणायची आहे. मशिदींवरचे भोंगे उतरवायचे आहेत. महागाईसारख्या बिनमहत्त्वाच्या विषयावर डोके का शिणवायचे?
या योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत आणि राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या बाबतीत, बातमीत व्यक्त केलेली शंका अत्यंत रास्त आहे.
शरद पवार यांच्या पुणे दौऱ्यात ब्राह्मण संघटनांसोबत त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक खरे तर अगदी समयोचित आहे.
‘अंतारंभ?’ हा वस्तू व सेवा करविषयक निकालाच्या अनुषंगाने लिहिलेला अग्रलेख (२० मे) वाचला. देशाच्या सर्वागीण आर्थिक विकासासाठी उदात्त हेतूने राज्यांनी…
मुळात भांडवली बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी काटेकोरपणे काही नियम पाळावेच लागतात.
काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरानंतर सगळय़ात मोठा प्रश्न उपस्थित होतो, तो काँग्रेस आपल्यासमोरील प्रश्न का टाळत आहे? काँग्रेसमध्ये राहुल गांधींचे आणि राहुल…
अलीकडच्या ४०-५० वर्षांत नेमबाजी हा महागडा खेळही लोकप्रिय होताना दिसतो. सांगलीत कबड्डी, खो-खो, बुद्धिबळप्रेमींची संख्या अधिक आहे.
तपमानवाढ आणि वेळीअवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी आधीच भरडला जात आहे.
यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या तातडीच्या गरजा व दीर्घकालीन गरजा ओळखून तातडीच्या गरजांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
‘नकाराधिकाराचा प्रश्न’ हे संपादकीय (१४ मे) वाचले. लग्नाअंतर्गत सक्तीच्या शरीरसंबंधांना बलात्कार ठरवावे की नाही, या मुद्दय़ावर दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन…
‘धरणांमधील गाळाचे आव्हान’ हे विश्लेषण (१२ मे) वाचले. यात म्हटल्याप्रमाणे मोठय़ा धरणांमधील गाळ काढून टाकणे हे अतिशय अवघड काम आहे.
वसाहतवादी आणि साम्राज्यवादी सत्ताधाऱ्यांनी केलेला राजद्रोहाचा कायदा कालबाह्य असून तो रद्द झाला पाहिजे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.