
आकांक्षांचे सीप्लेन : साबरमती ते शरयू (?)
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी देशातील प्रत्येक समाजघटकात तशी आकांक्षा जागती असणे आवश्यक असते.

हमी भावाची उठाठेव
सर्व शेतकरी द्राक्षासारखे पीक घ्यायला लागले किंवा ग्रीन हाऊसमधील शेती करायला लागले तर हे शक्य आहे

क्षुद्रवादाची विकासवादावर पुन्हा मात!
उद्या म्हणजे २९ नोव्हेंबरला देशाच्या राजधानीत देशभरातील लाखो शेतकरी निदर्शने करणार आहेत.

माती, माणसं आणि माया.. : विकासाचा वेग, स्वायत्ततेला लगाम?
श्रीमंत देशातील प्रत्येक व्यक्ती ही गरीब देशांतील व्यक्तीपेक्षा अनेक पटीने जास्त उत्पादक आहे.

खरंच, ‘दाग अच्छे होते है’?
‘राफेल’ची चर्चा तथाकथित भ्रष्टाचाराच्या संदर्भातच केली जाते; पण या प्रकरणाचा संबंध एकूणच विकासाशी आहे.

‘चिडलेली’ नाचणी डोलू लागावी..
गेल्या महिन्यात पुण्यात केंद्र सरकारच्या कृषी विभागातर्फे देशाच्या कृषिमंत्र्यांनी ‘न्यूट्रिसीरिअल मिशन’ची सुरुवात केली.

घोषणा मनोहर तरीही..
केदार देवरेंची कहाणी ही स्किल इंडिया मिशनकडे आशेने पाहणाऱ्या, पण हाती निराशा आलेल्या लाखो तरुणांची कहाणी आहे.

मंतरलेले दिवस.. दबलेले हुंदके
जवळपास दोन वर्षांनंतर रिझव्र्ह बँकेने अखेर नोटा मोजायचे थांबवून ९९.३ टक्के नोटा परत आल्याचे सांगितले

एक सूर.. उंच झेप घेण्यासाठी!
अर्थात दिल्लीतील सर्वच सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल बांधता येईल एवढी जागा नाही.

जिढं लव्हाळं तिढं पाणी ..कुठं विकास कुठं नाणी?
रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) आपल्या शेतात तळे होऊ शकते हे कळल्यावर त्यांनी त्यासाठी अर्ज केला.

कोणाचे प्रश्न.. कोणाची उत्तरे!
बीटी वांग्यावरील बंदी तर उठवली नाहीच उलट जीएम मोहरीलादेखील राजकीय कारणास्तव बंदी घातली.

कसे रुजावे बियाणे.. विनासंघर्षांचे?
२००२ साली आलेल्या या बियाणांनी केवळ दहा वर्षांत देशातील कापसाचे ९० टक्के क्षेत्र व्यापले.

जो ‘स्वच्छ’ (?) नेत्यावरी विसंबला..
उलट वास्तव उघडय़ा डोळ्याने स्वीकारणे आहे. आणि कोणत्याही समस्येच्या सोडवणुकीसाठी वास्तव - ते कितीही कटू असले तरी - स्वीकारणे हे अत्यावश्यक असते.

धर्माभिमान करितो धर्माचाची ऱ्हास
हिंदू धर्म हा रूढार्थाने धर्म नाही. कारण तो कुराण किंवा बायबलसारखा एखाद्या धर्मग्रंथाने बांधलेला नाहे

निरागस, बोलक्या डोळ्यांचा संदेश
या कोवळ्या मुलीवर असा अत्याचार करणारी ही माणसे ‘माणसे’ असूच शकत नाहीत.

अंधारयुगाची आस
तीन तलाक बंदीच्या विरुद्ध निघणारे मुस्लीम स्त्रियांचे मोठे मोच्रे हे अंधारयुगाची आस दर्शवत आहेत.

… जागवू संवेदना!
अलीकडील सर्वेक्षणांनुसार भारतातील ३८ टक्के मुलांची उंची बालपणीच्या कुपोषणामुळे खुंटलेली आहे.

आखिर इस दर्द की दवा क्या है ?
भ्रष्टाचार हा लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. देशात तेव्हा मोदींची मोठी लाट होती.