मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
भारताच्या पराभवासाठी मी क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरणार नाही. गोलंदाजांनी अधिक धावा दिल्यामुळे सामना हातातून निसटला. प्रारंभीच्या षटकांमध्ये आमची गोलंदाजी चांगली झाली नाही. पण युवराज सिंग याच्यासहित फिरकी गोलंदाजांनी मग सामना आवाक्यात आणला, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. सर्वात शेवटी आणखी १०-१२ धावा आमच्याकडे असत्या तर बरे झाले असते असे वाटले. पण वेगवान गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव मिळाला. त्यांच्या भविष्यासाठी तो उपयुक्त ठरेल, असे धोनीने पुढे सांगितले.
तथापि, अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेणारा इंग्लिश फलंदाज ईऑन मॉर्गन पत्रकार परिषदेला अत्यंत खूषीत होता. तो म्हणाला, शेवटचे तीन चेंडू बाकी असताना आमचे दडपण वाढले. पण आम्ही आत्मविश्वासाने सामना करीत सामना जिंकण्याची किमया साधली.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















