scorecardresearch

Page 70906 of

साखर निर्यात घोटाळ्यात १४ कारखान्यांवर ठपका

राज्यातील काही साखर कारखान्यांनी राज्य साखर संघाच्या माध्यमातून केलेल्या साखर निर्यातीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. या…

कोल्हापुरातील साखर कारखाना प्रतिनिधींची बैठक निर्णयाविना

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची मंगळवारी प्रदीर्घ बैठक होऊनही त्यामध्ये ऊस दराच्या प्रश्नावर निर्णय होऊ शकला नाही. रविवारी व्यापक…

‘वेटिंग चार्जेस’वरून संभ्रम

उच्च न्यायालयात पोहोचलेला टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीचा मुद्दा एवढय़ात तरी निकाली निघण्याची शक्यता नाही. उलट प्रत्येक सुनावणीच्या वेळी त्यातील गुंतागुंत उघड होत…

माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथे घडलेल्या भीमण्णा कोरे खून खटल्यातील संशयित आरोपी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे अखेर अक्कलकोट येथील न्यायालयात…

व्यक्तिगत भांडणात विद्यार्थ्यांचा बळी नको!

संस्थाचालकांमधील व्यक्तिगत भांडणात विद्यार्थ्यांचा साधन म्हणून वापर करू नका, असे खडे बोल सुनावत डोंबिवलीतील ‘एस. एच. जोंधळे पॉलिटेक्निक’मधील ८१ विद्यार्थ्यांच्या…

बांधकाम कामगारांचा मोर्चा

कोल्हापूर जिल्हय़ातील बांधकाम कामगारांनी गुरूवारी काढलेल्या मोर्चाची निष्पत्ती दिवाळी आणि होळीला संमिश्र अनुभव देणारी ठरली. बांधकाम कामगारांना घरबांधणी अनुदानात १…

स्पॅनिश तरुणीच्या बलात्काऱ्यास अटक

वांद्रे येथे स्पॅनिश तरुणीवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार मोहम्मद अली अन्वर अन्सारी ऊर्फ बादशाह याला अटक केली आहे. पीडित तरुणीनेही…

सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदर प्रश्नाचा गुंता कायम

संपूर्ण राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या गळीत हंगामात २१०० रुपयांचा पहिला ऊसदर हप्ता साखर कारखानदारांनी एकत्र येऊन…

मुंबईकरांची ‘घरघर’ कशी संपणार?

मुंबई शहरात एकीकडे एक लाखाच्या आसपास घरे रिकामी आहेत. या घरांच्या किमती कोटय़वधी रुपयांमध्ये असल्यामुळे ही घरे विकत घेण्यासाठी कोणी…

महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात ‘मानवी साखळी’

अखिल भारतीय नौजवान सभेच्या युवती विभागातर्फे महिलांवरील अत्याचाराचा ‘मानवी साखळी’ द्वारे सुमारे पाचशे युवक-युवतींनी निषेध केला. शिवाजी विद्यापीठातील या आंदोलनात…

महागाई भत्ता देण्यास सरकार अखेर राजी

राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ७ टक्के महागाई भत्ता देण्यास अखेर वित्त विभाग राजी झाला असून त्याबाबतचा निर्णय…