Page 58 of शेती News
पीकपाण्याने समृद्ध गावाची दुष्काळाने रया गेली, याचे भीषण वास्तव सध्या खडका गावात पाहावयास मिळत आहे. जालना जिल्ह्य़ात दुष्काळाने एकूणच सगळेच…
विदर्भातील शेतीला नवी दिशा देण्यासाठी अहमदनगरचे कृषी अभ्यासक प्रा. सुभाष नलांगे यांनी नरखेड तालुक्यातील वडविहिरा परिसरात चौफेर शेती प्रकल्पाची उभारणी…
प्रस्तुत लेखांमधील विचार कोणत्याही पाठय़पुस्तकात सापडणार नाहीत, कारण ते नवीन आहेत. निसर्गात आणि व्यवहारातही आपल्याला असे दिसून येईल की आपल्या…

जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांचा प्रस्ताव नामंजूर केल्याने निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडणे सुरूच राहील. येत्या…
दारणा व गोदावरी समुहातून जायकवाडीसाठी सोडलेले तीन टीएमसी पाणी बिगर सिंचनात धरुन उर्वरीत पाण्यातून शेतीसाठीचे नियोजन करावे असा महत्वपूर्ण ठराव…
दारणा व गोदावरी समुहातून जायकवाडीसाठी सोडलेले तीन टीएमसी पाणी बिगर सिंचनात धरुन उर्वरीत पाण्यातून शेतीसाठीचे नियोजन करावे असा महत्वपूर्ण ठराव…
भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पहिले आवर्तन सोमवारी (दि.…

गतवर्षी कापसाला ७ हजारांचा भाव मिळाल्याने या वर्षी जिल्हय़ातील कापसाचे क्षेत्र वाढले. मात्र, भारतीय कापूस निगमतर्फे केवळ जवळा बाजारमध्ये कापूस…
दारणा प्रकल्पातून जायकवाडी धरणास पाणी देत असताना त्याचवेळी गोदावरी कालव्यावरील शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री सुनिल…
मुळा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत लाभक्षेत्रात शेतीसाठी एक आवर्तन देण्याची मागणी करण्यात आली.
रासायनिक खत विक्रेत्यांना मोबाईल फर्टिलायझर मॉनिटर सिस्टिमवर (एफएमएस) नोंदणी केल्याशिवाय व्यवसाय करण्यास कृषी विभागाने प्रतिबंध केला आहे.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नागपूर कार्यालयाने सिंचन क्षेत्राचे ८५ टक्के उद्दिष्ट गाठून सिंचन क्षेत्र विकासात राज्यात आघाडी मिळवली आहे. २०११-१२ च्या…