scorecardresearch

भंडारदऱ्यातून शेतीची तीन आवर्तने

भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पहिले आवर्तन सोमवारी (दि.…

कापसाला ४ हजार भाव; खरेदी ६ हजार क्विंटल

गतवर्षी कापसाला ७ हजारांचा भाव मिळाल्याने या वर्षी जिल्हय़ातील कापसाचे क्षेत्र वाढले. मात्र, भारतीय कापूस निगमतर्फे केवळ जवळा बाजारमध्ये कापूस…

गोदावरी कालव्यांना शेतीचे आवर्तन- तटकरे

दारणा प्रकल्पातून जायकवाडी धरणास पाणी देत असताना त्याचवेळी गोदावरी कालव्यावरील शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री सुनिल…

मोबाईल एफएमएस नोंदणी न केल्यास खत विक्रेत्यांचे परवाने रद्द होणार

रासायनिक खत विक्रेत्यांना मोबाईल फर्टिलायझर मॉनिटर सिस्टिमवर (एफएमएस) नोंदणी केल्याशिवाय व्यवसाय करण्यास कृषी विभागाने प्रतिबंध केला आहे.

सिंचन क्षेत्र विकासात नागपूर राज्यात अग्रेसर

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नागपूर कार्यालयाने सिंचन क्षेत्राचे ८५ टक्के उद्दिष्ट गाठून सिंचन क्षेत्र विकासात राज्यात आघाडी मिळवली आहे. २०११-१२ च्या…

नागपूर विभागात रब्बी पेरणीला वेग ; दिवाळी आटोपताच शेतकरी कामाला

दिवाळी, भाऊबीज आटोपताच शेतकरी पुन्हा कामाला लागला असून नागपूर विभागात रब्बी पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. विभागात जवळपास २५ टक्के…

भूमिहिन, जास्त क्षेत्र लावून पीकविम्याची उचलेगिरी!

भूमिहिन व जास्तीचे क्षेत्र दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाखोंचा पीकविमा उचलल्याचे उघडकीस आले.…

गोरेगाव कृषी कार्यालयाला कार्यालयीन वेळेतच कुलूप

शेतकऱ्यांच्या हितासाठी झटण्याची व त्यांच्यासाठी अनेक योजना राबविण्याची जबाबदारी ज्या कृषी विभागावर आहे त्याच कृषी विभागाचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयाला…

समूहशेती एक क्रांतिकारी पाऊल -सच्चिंद्र सिंह

पारंपरिक पिकांमुळे शेतकरी मागे पडला, हे खरे आहे; परंतु जिल्ह्य़ातील आसगावसारख्या परिसरात समूहशेतीद्वारे भाजीपाला, फूलशेती करण्यासाठी शेतकरी पुढे आले, हे…

रविशंकरजी करणार शेतीविषयक सकारात्मक दृष्टिकोनावर मार्गदर्शन

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आरोग्यमुक्त व ताणतणावविरहित जीवन जगण्याची कला शिकविणारे रविशंकर २० नोव्हेंबर रोजी लोणार येथे येत असून, त्यानिमित्त…

संबंधित बातम्या