scorecardresearch

Page 37 of जालना News

पाणीप्रश्नी जालन्यात ‘रास्ता रोको’

जालना शहरासाठी थेट जायकवाडीवरून राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेस तातडीने वीजजोडणी देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शहरातील राज्य रस्त्यांवर सहा ठिकाणी रास्ता…

कडवंची मार्चमध्येही हिरवेगार!

मृदसंधारण व पाण्याचे योग्य नियोजन यामुळे २०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडणारे गाव दुष्काळाच्या वणव्यातही सुरक्षित राहू शकते, याचे आदर्श उदाहरण…

जालन्याच्या पाणीप्रश्नी पालिकेची सभा नाहीच

शहरातील तीव्र पाणीटंचाई व त्यावर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी आयोजित केलेली जालना नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झालीच नाही. काही नगरसेवक व…

जालन्याच्या सभेत राष्ट्रवादीला उत्तर – राज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री झालेल्या त्यांच्या ताफ्यातील वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत, आज दिवसभर नगर मुक्कामी…

जालन्याच्या विक्रमी सभेसाठी राज ठाकरेंची परभणी सभा रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची २६ फेब्रुवारीला परभणीत होणारी जाहीर सभा रद्द झाल्याची माहिती मनसेचे संपर्कप्रमुख दीपक पवार…

वार्ताहर, जालना

येत्या उन्हाळय़ात जिल्हय़ातील जवळपास साडेपाचशे गावे-वाडय़ांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागेल, अशी शक्यता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली.…

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी राज्य सरकारची आर्थिक फुंकर

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकत कमी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी जालना, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या तीन शहरांतील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजूर केला.

जालना जिल्हा तीव्र पाणीटंचाईने संकटात!

तीव्र पाणीटंचाईमुळे ‘मोसंबीचा जिल्हा’ असलेली जालन्याची ओळख संपुष्टात येण्याची शक्यता आहे. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक मोसंबीच्या बागा असून या तालुक्यात जिल्ह्य़ात…

विभागातील ३० टक्के दुष्काळी गावे जालन्याची!

दुष्काळाचे चट्टे बसलेल्या मराठवाडय़ातील ३ हजार २९९पैकी ९७७, म्हणजे जवळपास ३० टक्के गावे एकटय़ा जालना जिल्हय़ातील आहेत. गेल्या खरीप हंगामाची…

जालनामध्येही धरणे आंदोलन

जालना जिल्हा तलाठी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष टी. आर. ताम्हणे यांच्यासह पदाधिकारी-सदस्य या आंदोलनात…

जालन्यात १२२ टँकरने पाणीपुरवठा, प्रशासनाची राहणार करडी नजर!

जिल्हय़ातील पाणीटंचाईचा गैरफायदा कोणी घेऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाच्या टँकरवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य…